Ashutosh Kale : जवळपास एकशे दहा वर्षापेक्षा जास्त आयुर्मान झालेल्या गोदावरी कालव्यांची वहन क्षमता कमी होवून सिंचनावर होणारा परिणाम दूर
मधुकर पिचड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पिचड यांनी सुनेचे सुमारे पाच कोटी रुपये हडपल्याचा दावा वकील असीम सरोदेंनी केला.
अहमदनगर शहरच नाही तर संपूर्ण जिल्ह्याला अहिल्यानगर म्हणावे लागणार आहे, राज्य सरकारकडून यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आलीयं.
पुतळ्यासाठी मी जागा उपलब्ध करुन देणार असा शब्द आमदार आशुतोष काळे यांनी दिला होता. अखेर आमदार काळेंनी दिलेला शब्द पाळत भगवान वीर एकलव्यांच्या पुतळ्यासाठी जागा निश्चित केलीयं.
Ashutosh Kale: कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्यामुळे पर्यटन व्यवसायाला आवश्यक असणारे पोषक वातावरण मतदार संघात निर्माण झालंय.
राहुरी मतदारसंघातील कुरणवाडीमधील शेकडो कार्यकर्त्यांनी कर्डिले यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे मतदारसंघात कर्डिलेंची ताकद वाढलीयं.