राष्ट्रवादीत पडलेल्या उभ्या फुटीनंतर शरद पवारांचा झंझावात दौरा सुरु झाला आहे. बीडच्या स्वाभिमान सभेनंतर आता राष्ट्रवादीची दुसरी स्वाभिमान सभा उद्या ऐतिहासिक कोल्हापुरात पार पडणार आहे. या सभेआधी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सभेचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. उद्याच्या सभेच्या टीझर प्रदर्शित झाल्याने विरोधकांची धाकधूकच चांगलीच वाढली असल्याचं दिसून येत आहे. सध्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीच्या टीझरची चांगलीच चर्चा […]
आता जिल्हा परिषद शाळेतील वर्गात अंगणवाडी भरवली जाणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी भाडेतत्वावरील खोल्यांमध्येच सुरु आहेत, त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील मोकळ्या खोल्या अंगणवाडीच्या बालकांसाठी वापरण्याचं धोरण तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. दादांना सोबत घेतल्याचा भाजपला फायदा होईल का? विजय वडेट्टीवारांचं स्पष्टच सांगितलं… अजित पवार म्हणाले, राज्यातील ग्रामीण भागात 94 हजार […]
अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील खंडाळा येथे दहा बांग्लादेशी नागरिक आपली ओळख लपवून राहत होते. शहरात बांग्लादेशींनी घुसखोरी केल्याची माहिती नाशिक ATS पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने नगर पोलिसांच्या मदतीने खंडाळा येथील क्रेशरवर छापा टाकून चौघांना ताब्यात घेतले आहे. रेल्वे स्टेशनवर यायला उशीर, त्यात पाऊसही सुरू, मग मंत्र्याने फ्लॅटफॉर्मवरच नेली कार या प्रकरणी पोलिसांनी मोहीनूद्दीन नाजीम शेख, […]
Ahmednagar : कांदा निर्यात शुल्कावरुन सध्या विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे नगर दौऱ्यावर आले. यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधला. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. शेतकर्यांना मारण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला. 69th […]
Sharad Pawar : कांदा उत्पादकाला न्याय मिळेल, असे निर्णय राज्याकर्त्यांकडून घेतले जात नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. पुण्यातील पुरंदरमधील आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यावेळी शरद पवारांनी कांदा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथांबद्दल भाष्य केलं आहे. मुंबईतल्या बैठकीत ‘इंडिया’चा लोगोचं अनावरण अन् त्यामध्ये काय असणार? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं शरद […]
Ahmednagar News : राज्यात सध्या कांदा निर्यात शुल्काच्या मुद्द्यावरुन चांगलच वादंग पेटल्याचं दिसून येत आहे. एकीकडे निर्यात शुल्कात वाढ केल्यानंतर कांदा उत्पादकांमधून संतापाची लाट उसळताच शेतकऱ्यांचा दोन लाख टन कांदा खरेदी करण्यात निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यावरुनही केंद्र सरकारवर शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे. अशातच आता अहमदनगरमधील पारनेरमध्ये कांद्याचे भाव पाडल्याबद्दल मोदी सरकारचं अभिनंदन […]