मुंबई : राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा तिढा सुटलेला नसतानाच आता शिंदे-फडणवीसांसोबत नव्याने संसार थाटलेल्या अजित पवारांनी (Ajit Pawar)सरकारकडे मोठी मागणी केली आहे. महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करा अशी मागणी अजितदादांनी केली आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नुकतेच बिहारमध्ये (Bihar)करण्यात आलेल्या जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर अनेक राज्यांतून अशाप्रकारची जातगणना करण्याची मागणी जोर […]
Nitesh Rane : मराठा आरक्षणावरून नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मराठा आरक्षणाबाबत राज्यभर फिरणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) सरकारला दिलेली मुदत 24 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. मात्र, अद्यापपर्यंत आरक्षणाबाबत सरकारकडून कोणतेही ठोस घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सत्ताधारी विरोधकांमध्ये त्यावरून चांगलीच जुंपली आहे. त्यात राणेंनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडले […]
Balasaheb Thorat: राज्यात येत्या काळात आगामी लोकसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टीने राजकीय हालचाली देखील सुरू झाल्या आहेत. यात नगर दक्षिण लोकसभेचा (Nagar Lok Sabha) देखील समावेश आहे. सर्वच पक्षांकडून आपापल्या उमेदवारांची चाचपणी सुरू असतानाच काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे लोकसभा निवडणूक लढवणार का यावर खुद्द थोरात यांनीच आता उत्तर दिले आहे. आम्ही सध्या […]
मुंबई : मराठा आरक्षणाबाबत राज्यभर फिरणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) सरकारला दिलेली मुदत 24 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. मात्र, अद्यापपर्यंत आरक्षणाबाबत सरकारकडून कोणतेही ठोस घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु, जरांगे पाटलांनी 24 तारखेनंतर आंदोलनाबाबत दिलेल्या इशाऱ्यानंतर आज (दि. 23) सर्वच वर्तमानपत्रात प्रकाशित करण्यात आलेल्या मराठा आरक्षणाच्या राज्य सरकार बॅकफुटवर आले असल्याचे दिसून येत आहे. […]
Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांचा आजचा सोलापूर दौरा रद्द झाला आहे. अशी माहिती राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे सोलापूर जिल्हा निरीक्षक शेखर माने यांनी दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कारण हा दौरा विशेष होता. Shraddha Kapoor Post: ह्रतिक रोशनच्या ‘क्रिश4’ मध्ये झळकणार श्रद्धा कपूर? यावेळी […]
Radhakrushn Vikhe : महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe) यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी समाजाला मिळवून दिलेले आरक्षण आघाडीच्याच हलगर्जीपणामुळे गमवावे लागले. राज्यात आणि केंद्रात विविध पदांवर काम करण्याची संधी मिळूनही महाविकास आघाडीचे नेते म्हणवून घेणा-यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काही प्रयत्न केल्याचे कधी दिसून आले नाही. मराठा समाजाला […]