शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची एक ऑडिओ क्लिपची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलीय. या ऑडिओ क्लिपमध्ये चंद्रकांत खैरेंनी कार्यकर्त्यांने आवाज कमी म्हणताच डरकाळी फोडली आहे. खैरेंची ही क्लिप सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केलीय. मात्र या क्लिपला लेट्सअप माध्यम दुजोरा देत नाही. Kirit Somayya : मविआच्या काळात हिरवे झेंडे मिरवण्याची स्पर्धाच; लव्ह जिहादवरून सोमय्यांचा […]
सध्या औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन राज्यातील विविध जिल्ह्यात तणावाची परिस्थिती निर्माण झालीय. अहमदनगरनंतर आता कोल्हापुरातही औरंगजेबाच्या समर्थनात पोस्ट झळकल्याने हिंदुत्ववादी संघटनांकडून आज मोर्चा काढण्यात आला.या मोर्चाला हिंसक वळण लागलं आहे. त्यावरुन राज्यात वातावरण तापल्याचं दिसून येत आहे. अशातच आता समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी औरंजेबाच्या समर्थनात ट्विट केल्याने खळबळ उडालीय.(Abu Azmi’s letter in support of Aurangzeb) […]
Kirit Somayya : महाविकास आघाडीच्या काळात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हिरवे झेंडे घेऊन मिरवण्याची स्पर्धाच सुरू होती. त्याचाच परिणाम लव्ह जिहाद प्रकरणांची झपाट्याने वाढ झाली आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली. ( Kirit Somayya criticize MVA on Love Jihad ) किरीट सोमय्या आज (बुधवारी) नगर दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी […]
Ahmednagar News : अहमदनगरमधील मुकुंदनगर भागात संदल मिरवणुकीदरम्यान, औरंगजेबाच्या प्रतिमा घेऊन तरुणांनी नाच केला. संदल मिरवणुकीत औरंगजेबाची प्रतिमा हातात घेऊन नाचण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर भिंगार कॅम्प पोलिसांकडून चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर कोल्हापूरमध्ये व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवण्यात आला. यावरुन कोल्हापूरमध्ये तणावपूर्ण वातावरण तयार झालं आहे. या […]
Ashadhi Wari 2023 : महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक पायी चालत पंढरपूरला येत असतात. यामध्ये अनेक मानाच्या पालख्या देखील राज्यभरातून पंढरपूर नगरीत दाखल होत असतात. यामध्ये शेगावच्या गजानन महाराजांची पालखी, आळंदीची संत ज्ञानेश्वर माऊलीची पालखी, देहूची जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी, पैठणच्या संत एकनाथ महाराजांची पालखी यांसह इतर अनेक पालख्यांचा समावेश […]
Ahmedangar News : आरोप-प्रत्योरोप करण्यापेक्षा शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं समाधान सर्वांनी मानल पाहिजे, या शब्दांत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना डिवचलंय. दरम्यान, निळवंडे कालव्यातून येणाऱ्या पाण्याचं जलपूजन विखेंच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. (Nilwande Dam : Radhakrushna Speak on Balasaheb Thorat) Pune Crime : मुलीच्या प्रियकराच्या साथीने […]