Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यात पोलिस मित्रांनी सिनेस्टाईलने पाठलाग करत चोरट्यांचा डाव हाणून पाडला आहे. यादरम्यान, अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी धूम ठोकली असून त्यांचे साहित्य पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहेत. श्रीगोंद्यतील खरातवाडी परिसरात ही घटना घडलीयं. उद्धव ठाकरेंचे तेच ते ‘डायलॉग’; स्क्रिप्ट बदलण्यासाठी भाजप आमदाराचं ठाकरेंना खास ‘गिफ्ट’ नेमकं काय घडलं? बुधवारी रात्रीच्या […]
Bharat Gogavale : वाढदिवस हा वर्षातून एकदा प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचा क्षण येत असतो. आज उद्धव ठाकरे आणि रामदास कदमांचा देखील वाढदिवस आहे. रामदास कदमांना आम्ही सकाळी शुभेच्छा दिल्या. आता उद्धव ठाकरेंना देखील द्यायच्या आहेत मात्र ते स्विकारतील की नाही माहित नाही. कारण आमच्या मनात तस काही नाही. त्यांची प्रकृती ठिक राहो आणि उदंड आयुष्य लाभावे […]
मुंबई : कर्जत येथील एमआयडीसी होणाऱ्या ठिकाणी नीरव मोदी याची जमीन आहे असा दावा करत माजी मंत्री आणि भाजप आमदार राम शिंदे यांनी मोठी खळबळ उडवून दिली आहे. मात्र हा नीरव मोदी नेमके कोण आहेत याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हा नीरव मोदी कोण? अमेरिकेत गेलेला की इतर […]
Gopichand Padalkar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि पवार कुटुंबियांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. पडळकर पवार कुटुंबियांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसत. टीकाही अत्यंत कठोर शब्दांत करायचे. पण, आता अजित पवारच सरकासोबत आल्याने पडळकरांची मोठी पंचाईत झाली आहे. अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यापासून पडळकरांचीही शब्दांची धार बोथट झाली आहे. काही काम असेल तर ज्यांच्यावर […]
Ahmednagar News : राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी झालेल्या जोरदार पावसामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहू लागले आहे तर जिल्ह्यातील धरणांमध्ये देखील पाणीसाठा वाढला आहे. यातच नगर जिल्ह्याची जीवनदायनी असलेले भंडारदरा धरणाच्या पाणीपातळीत देखील चांगलीच वाढ झाली आहे. भंडारदरा धरण हे सध्या स्थितीला 83 टक्के भरले आहे. दरम्यान गेल्या काही […]
Ahmednagar News : राज्यातील कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. नद्या, नाले आणि ओढे तुडूंब भरून वाहत आहेत. धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. शेतातील पिके संकटात सापडली आहेत. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातील नगर जिल्ह्याात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यातील अनेक तालुके कोरडेच आहेत. अशा परिस्थितीत […]