Bhaskar Jadhav : राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले आहेत. राजकीय पक्षांनीही तयारी सुरू केली असून दबावाचे राजकारण सुरू झाले आहे. निवडणुकीत विजय आपलाच असे नेतेमंडळी ठासून सांगत आहेत. त्यात आता ठाकरे गटातील आणखी एका आमदाराची भर पडली आहे. महाविकास आघाडीची वज्रमूठ मजबूत होत असताना चिपळूणसह जिल्ह्यातील पाचही जागा जिंकू, असा विश्वास […]
Devendra Fadnavis on Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्याच्या अंतरवलीत उपोषण केलं होतं. या उपोषणाला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. अखेर सरकारनं नमतं घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आरक्षणाचं आश्वासन जरांगेंना दिल्यानंतर त्यांनी १७ व्या दिवशी उपोषण सोडले. दरम्यान, आता जरांगेंनी सरसकट आरक्षणाची केलेली […]
Amravati Politics : अमरावतीचं राजकारण आता वेगळ्या वळणाला आले आहे. यशोमती ठाकूर, राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यात सध्या जोरदार राजकीय फटकेबाजी सुरू आहे. ते एकमेंकावर थेट गंभीर आरोप करत आहेत. आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यावर एक गंभीर आरोप केलाय. आमदार बच्चू कडू हे सरकारला मंत्रिपदासाठी ब्लॅकमेल करत आहेत. […]
कोल्हापूर : राज्य सरकारने 30 एप्रिल 2024 पर्यंत परराज्यात ऊस निर्यात करण्यावर बंदी (Sugarcane export ban) घातली आहे. संबंधित सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय राज्याबाहेर ऊस निर्यात करता येणार नाही, अशी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) चांगलेच संतापले. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली. […]
Devendra Fadanvis : राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून वातावरण तापलं आहे. त्यामध्ये आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी समाजाला असलेल्या आरक्षणात कोणतेही नवीन वाटेकरी येणार नाहीत. आरक्षणाचा टक्का कमी देखील होऊ देणार नाही, अशी ग्वाही आज नागपुरात दिली. राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि सर्वशाखीय ओबीसी कुणबी, ओबीसी महासंघाच्या वतीने नागपुरात सुरु असलेल्या साखळी उपोषणस्थळी आज उपमुख्यमंत्री […]
Dhangar Reservation : राज्यात मराठा आरक्षणानंतर धनगर आरक्षणाचा प्रश्न गंभीर झाला असून चौंडी येथे धनगर आरक्षणासाठी काही तरूणांनी गेल्या काही दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. यातच या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. या उपोषणकर्त्याची मंत्री गिरीष महाजन यांनी भेट घेतली. मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी अद्याप देखील उपोषण कर्त्यांची भेट घेतली नाही. यावर मंत्री […]