लष्करात भरती होण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न असते. त्यासाठी ते दिवसरात्र मेहनत करत असतात, अभ्यास आणि व्यायाम करुन शरीराला तयार करत असतात. अशात अग्निवीर योजनेमुळे तरुणांचे हे स्वप्न साकार होण्यास मदत होते. पण या स्वप्नांचा काही जण गैरफायदा देखील घेतात. अशा तरुणांना लष्कर भरतीचे आमिष दाखवून बनावट कॉल लेटर देऊन आर्थिक फसवणूक करणारी आंतरराज्य टोळी भिंगार […]
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडीच्या कारभारावर आज जोरदार टीका केली. आघाडीचा कारभार म्हणजे वरून कीर्तन आणि आतून तमाशा आहे असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांनी केलेल्या टीकेला आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. महाविकास आघाडीत बिघाडी ? जयंत पाटलांचे थेट उत्तर भुजबळ यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी […]
350th Chhatrapati Shivaji Maharaj coronation ceremony at Raigad; Sudhir Mungantiwar conducted a review meeting : छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्याभिषेक सोहळ्याला (Coronation ceremonies) 350 वर्षे होत आहेत. तरी त्या सोहळ्याचे महत्त्व तेवढेच आहे. तमाम मराठी माणसांसाठी ही एक महत्त्वाची घटना आहे. हा सोहळा तिथीप्रमाणे 2 जून तर तारखेप्रमाणे 6 जून रोजी आयोजित करण्यात […]
आमदार राम शिंदे (Ram Shinde) व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांच्यातील अंतर्गत वाद उफाळून आला होता. जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत कोणतीही मदत केली नसल्याचा आरोप राम शिंदे यांनी थेट राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे यांच्यावर केला होता. थेट पक्षश्रेष्ठींकडे याबाबत तक्रार झाली होती. त्यामुळे भाजप पक्षश्रेष्टी काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले होते. CM […]
राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त मेळाव्याचे आयोजन अहमदनगरमध्ये करण्यात आले आहे. हा मेळावा 10 जूनला होणार आहे. या मेळाव्याच्या तयारी नियोजन करण्यात येत आहे. या मेळाव्यासाठीच्या जागेची पाहणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली. तसेच महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत पाटील यांनी भाष्य केले आहे. […]
महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठल रुखमाईच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वारी मार्गावरील पेनूर टोल प्लाझाची प्रस्तावित टोल वसुली प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय भूतल परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना केली आहे. यावर्षी आषाढी यात्रा २९ जून रोजी होणार आहे. तत्पूर्वी या मार्गाने लाखो भाविक, वारकरी व त्यांची वाहने जाणार […]