नाशिक : गिरीश दत्तात्रेय महाजन. जळगामधील जामनेरचे भाजपचे (BJP) आमदार. पण उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणातील बडे नाव अन् भाजपचे सर्वेसर्वा. त्यांच्याकडेच भाजपचे उत्तर महाराष्ट्रातील निवडणुकांसह विविध निर्णय घेण्याचे अधिकार होते. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना ते सर्वात वजनदार नेते होते. फडणवीसांसाठी ते संकटमोचक होते. आंदोलनं असो, मोर्चे असो की निवडणुका असो. महाजनांकडे जबाबदारी दिली की […]
Ram Shinde Speak On Radhakrishna Vikhe : जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीवरुन भाजपमंत्री राधाकृष्ण विखे आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्यात वादाची ठिणगी पडली. दोन्ही बाजूंच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे अल्पावधीच या ठिणगीने आगीचे रुप धारण केले. राम शिंदे यांनी राधाकृष्ण विखे यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठीकडे तक्रार केली. दरम्यान अहमदनगरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने या दोघांमधील वादावर […]
Bacchu Kadu claims Amravati Lok Sabha Seat : प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर दावा ठोकला आहे. त्यांच्या या पवित्र्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिंदे गट आणि भाजप यांचे जागावाटप अजून ठरलेले नाही. जागावाटप ही जागा कुणाकडे जाईल याबाबतही काहीच निश्चित नाही. मात्र, त्याआधीच […]
Ahmednagar Politics: अहमदनगर (Ahmednagar) जिल्हा राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो. सध्या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अन् दबदबा बराच वाढला आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे. त्यासाठीत भाजपने जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. काल पक्षाचे जिल्हा प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नगरमध्ये होते. येथे त्यांनी विविध विकासकामांचे उद्घाटन केले. तसेच पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या माध्यमातून […]
Sanjay Raut Criticized Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) आता काय जबाबदारी आहे ते मला माहिती नाही. आधी ते विरोधी पक्षनेते होते. उत्तम विरोधी पक्षनेते होते. नंतर मुख्यमंत्री झाले. आता उपमुख्यमंत्री झाले. नंतर पाहिले की ते फुटलेल्या गटाच्या मुख्यमंत्र्याची गाडी चालवत होते. त्यांच्यावर केंद्राने काय काय जबाबदाऱ्या टाकल्या आहेत ते पहावे लागेल. पण फार […]
Sanjay Raut attacks on BJP : भारतीय जनता पार्टी (BJP) ही अजगर आणि मगरीसारखी आहे. जे त्यांच्यासोबत गेले त्यांना भाजपने खाऊन टाकले. या पक्षाचा हा मूळ स्वभाव आहे. त्यांनी त्यांची भूमिका सोडलेली नाही, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केला. शिंदे गटात सहभागी झालेले खासदार गजानन किर्तीकर (Gajanan […]