Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने (Maharashtra Political Crisis) निकाल दिल्यानंतर आता 16 आमदारांच्या अपात्रतेचं काय होणार हा प्रश्न आहे. याचा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांनी घ्यायचा आहे. मात्र, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आपल्या आमदारांवर अपात्रतेची वेळच येऊ देणार नाही. लवकरच महाविकास आघाडी तुटेल आणि उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट एकत्र येतील […]
Ajit Pawar : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण अवघ्या एक मिनिटात फुल होत आहे. वेटिंग लिस्टचे लांबच्या लांब फलक लागले आहेत. हा प्रकार अत्यंत गंभीर असून रेल्वे आरक्षणात गैरप्रकार होत असण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे. पवार यांनी यासाठी […]
मुंबई : शिंदे सरकारला पाठिंबा दिलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. बच्चू कडू यांची दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आदेशानंंतर याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयानंतर बच्चू कडू यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून […]
Mumbai police arrested 19 years youth Shripad Gorathkar for tweet of blast in Mumbai : मुंबई (Mumbai) शहर नेहमीच दहशतवाद्यांच्या (Terrorists)टार्गेटवर आहे. गर्दीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याच्या धमक्या अनेकदा दिल्या गेल्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा मुंबईत बॉम्बस्फोट (Bomb blast)घडवण्याची धमकी देण्यात आली होती. मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारे ट्विट मुंबई पोलिसांना (Mumbai Police) मिळताच पोलीस […]
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशभरातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील ७० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे एकूण यशस्वी झालेल्या ९३३ विद्यार्थ्यांपैकी १२ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रातील आहेत. कश्मिरा संख्ये यांनी राज्यात पहिला तर देशात २५ व्या क्रमांकावर यश मिळवले आहे. काँग्रेसला धुतलं! प्रविण गायकवाड यांनी सांगितलं काँग्रेस-राष्ट्रवादीचं सत्तेचं राजकारण यूपीएससीचा २०२२ च्या मुख्य परिक्षेचा निकाला […]
UPSC Result : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशातील एकूण 933 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील 70 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास 12 टक्के महाराष्ट्रातून आहेत. राज्यातून कश्मिरा संख्ये प्रथम तर देशात तिने 25 वा क्रमांक पटकाविला आहे. या परीक्षेत अहमदनगर जिल्ह्यातील सात विद्यार्थांनी यश संपादन केले आहे. […]