Maharashtra Politics : शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. आता परत एकदा मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर, त्यांची पत्नी आणि इतरांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी कालच सुरू झाली आहे. त्यानंतर लगेचच ठाकरे गटाच्या आमदारावर गुन्हा दाखल […]
Prithviraj Chavan : देशभरात आता लोकसभा निवडणुकांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. भाजपला सत्तेतून बाहेर करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येत इंडिया आघाडी (India Alliance) स्थापन केली आहे. तर दुसरीकडे भाजपने एनडीएचा विस्तार करत जुन्या आणि नव्या मित्रांची शोधाशोध सुरू केली आहे. यातच आता ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj […]
मुंबई : अनेक वर्षापासून सार्वजनिक आरोग्य धोरण निर्माते आणि डॉक्टर आणखी काही रुग्णालये स्थापन करण्याचा गरज व्यक्त करत आहे. शिवाय कोरोना काळात आरोग्य यंत्रणेचं महत्व सर्वांच्या लक्षात आले. त्यामुळं महाराष्ट्रातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी नवीन रुग्णालयांना मंजूरीबरोबरच आरोग्य पदभरती करण्याचे निर्देश देण्यात आले. आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळात एक बैठक झाली. याबैठकीत अजित […]
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी आज आपले उपोषण स्थगित केले आहे. गेल्या सतरा दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणासमोर सरकार झुकले आहे. जरांगे यांच्या काही मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. तर मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सरकारला एक महिन्याचा कालावधी जरांगे यांच्याकडून देण्यात आला आहे. तसेत सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र […]
अहमदनगरः महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीत अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करून घेतले आहे. हे कार्यालय मंजूर झाल्यानंतर श्रीरामपूर जिल्हा व्हावा, यासाठी तीव्र आंदोलन झाले होते. शिर्डीतील कार्यालयाला विरोध झाला होता. परंतु आता या कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी ( 15 सप्टेंबर) रोजी होत आहे. त्यामुळे आता शासकीय कामांसाठी उत्तर अहमदनगरमधील सहा तालुक्यांतील नागरिकांचे हेलपाटे वाचणार असून, […]
Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) हे गेल्या १७ दिवसांपासून आंदोलन करत आहे. काल रात्री केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि गिरीश महाजन हे अंतरवली गावात तळ ठोकून होते. यावेळी रावसाहेब दानवेंनी जरागेंना एक चिठ्ठी दिली होती. याच चिठ्ठीवरून वादंग उभा राहिला आहे. काहींनी या चिठ्ठीबद्दल संशय व्यक्त […]