Irshalwadi landslide updates : गेल्या दोन दिवसांपासून पावसामुळं कोकणात हाहाकार उडाला. बुधवारी रात्री 11 वाजता इर्शाळवाडीत (Irshalwadi) दरड कोसळल्यानं 16 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळं राज्यभरात हळहळ व्यक्त होतेय. काल मोठ्या प्रमाणात बचावकार्य करण्यात आलं. कालच्या बचावकार्यानंतरही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा होता. त्यामुळं आजही एनडीआरएफने बचावकार्य केलं. दरम्यान, आता मृतांच्या संख्येत वाढ […]
Beed News भौगोलिकदृष्ट्या गैरसोयीचा असलेल्या आष्टी तालुक्याचा अहमदनगर जिल्ह्यामध्ये समावेश करावा अशी मागणी आष्टीचे माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी अहमदनगर येथे स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर जाहीर सभेत आष्टीचा नगर जिल्ह्यामध्ये समावेश केला जाईल अशी घोषणा केली होती, असे दरेकर यांनी सांगितले. साहेबराव […]
अहमदनगरकरांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. आज आणि उद्या जिल्ह्यात विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. टीसीला तिकीट विचारणं पडलं महागात! फुकट्या प्रवाशानं दगडाने डोकं फोडलं… हवामान विभागाच्या अंदाजानूसार 19 जुलैपासून राज्यभरात सर्वत्रच जोरदार […]
टीसीला तिकीट विचारणं पडलं महागात पडलं आहे. एका फुकट्या प्रवाशाला तिकीट विचारताच त्याने टीसीचे दगडाने डोकं फोडल्याची घटना घडली. रेल्वेत प्रवास करत असलेल्या एका फुकट्या प्रवाशाला तिकीटाची विचारणा करताच त्याने तिकीट निरीक्षकाचे (टीसीचे) दगडाने डोकं फोडलं आहे. ही घटना दौंड कॉर्ड लाईन मार्गावर घडली असून या प्रकरणी अहमदनगर लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला […]
Ashok Chavan On state government : मुंबईहून अहमदाबादला जाण्यासाठी रोज 18 विमानसेवा उपलब्ध आहेत. मात्र, महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात प्रवास करण्यासाठी सर्व मिळून जेमतेम 15 विमानसेवा का? असा प्रश्न माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. राज्यातील विमानतळांची दूरवस्था आणि विमानसेवेबाबत त्यांनी आज विधानसभेच लक्षवेधी मांडली. या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध विमानतळांचे प्रश्न व प्रवाशांच्या अडचणी त्यांनी राज्य […]
Irshalwadi landslide : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे बुधवारी रात्री दरड कोसळली. काल मोठ्या प्रमाणात बचावकार्य केलं. कालच्या बचावकार्यानंतरही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा असून 50 ते 60 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आजही एनडीआरएफनेबचावकार्य केलं. या घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून 100 जण बेपत्ता असल्याचा अंदाज आहे. दरम्यान, या घटनेवर आज […]