Maharashtra Rain : राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार त काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होत असल्याने नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईसह उपनगर ठाणे, पु्णे परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. सध्या पावसाची स्थिती पाहता पाऊस विश्रांती घेईल अशी शक्यता दिसत नाही. आता हवामान विभागाने नवा अंदाज […]
Ahmednagar News : मागील अनेक दिवसांपासून राज्यात अहमदनगर जिल्ह्याचीच चर्चा आहे. अहमदनगर शहरात मागील काही दिवसांपासून जीवघेणा हल्ला, हत्या घडल्याचे प्रकार समोर आले. त्यानंतर आता शहरात नागरी सुविधांचा बोजवारा उडाल्याने शिवेसेनेच्यावतीने (ठाकरे गट) महापालिकेच्या आयुक्तांना थेट कंदीलच भेट देऊन निषेध व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रवादी, शिवसेनेचा एक गट सत्तेत तर दुसरा विरोधात अन् भाजप.., संभाजीराजेंचा […]
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात (Chandrapur) बुधवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह धो धो पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने सर्वांचीच दाणादाण उडाली. या दरम्यान, एक दु:खद घटना घडली आहे. चंद्रपूर जिल्यातील नागभीड, ब्रम्हपुरी, पोंभुर्णा, कोरपना आणि गोंडपिंप्री तालुक्यात वीज पडून आठ जणांचा मृत्यू झाला असून नऊ जण गंभीर जखमी झालेत. या घटनेमुळं जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत […]
मुंबईः औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विकासकामांना गती देण्यात यावी. विशेषतः पर्यटन विषयक प्रकल्प अत्यंत दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण असावेत, याकडे लक्ष देण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच मराठवाड्यात पेट्रोल-डिझेलच्या डेपोची उभारणी करण्यात येणार आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. (petrol diesel depot will be constructed in marathwada review […]
शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांना पोलिस निरीक्षकाने ब्लॅकमेल केल्याप्रकरणी या घटनेची चौकशी करण्यासाठी सहपोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केलं आहे. Inside Story : मोदी सरकार संपूर्ण बहुमतात… तरीही विरोधकांचा अविश्वास प्रस्तावाचा अट्टाहास का? दरम्यान, नाशिकमधील शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांना पोलिस निरीक्षकाने ब्लकमेल केल्याचा आरोप […]
Amit Thackeray Samrudhi Highway : नाशिकजवळी सिन्नर येथील टोल नाका तोडफोडीनंतर मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) भाजपच्या निशाण्यावर आले आहेत. हे सरकार जनसामांन्यांचं सरकार आहे. इथे कोणा एका नेत्याच्या मुलासाठी वेगळे नियम नसतील. अमित ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा, अशा शब्दात भाजने अमित ठाकरेंना सुनावले होते. तसेच […]