मुंबई : मुंबई व दिल्लीच्या तुरुंगात ईडी (ED)व सीबीआयनं (CBI)अनेक प्रतिष्ठित उद्योगपतींना पाच-पंचवीस कोटींच्या व्यवहारासाठी डांबून ठेवलंय. सर्व पार्श्वभूमीवर गौतम अदानी (Gautam Adani)व त्यांच्या कंपन्यांनी केलेले व्यवहार धक्कादायक असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितलंय. एलआयसीत (LIC) मध्यमवर्गीयांचा पैसा सर्वाधिक गुंतलाय. याच एलआयसीचे 55 हजार कोटी अदानी समूहात (Adani Group)आता अडकले आहेत. या […]
धुळे : भाजपचे संकटमोचक नेते म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांचा नवीन अंदाज आज पाहण्यास मिळाला. धुळे शहरात आज झालेल्या हिट धुळे फिट धुळे या मॅरेथॉन स्पर्धेत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या अंदाज मध्ये भन्नाट झुम्बा डान्स केला. धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. धुळे जिल्हा पोलिसांच्या […]
सिंधुदुर्ग : खरं म्हणजे उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) यांच्या नेतृत्वात अडीच वर्ष जे सरकार होतं. कोकणच्या विकासासाठी अडीच वर्षांमध्ये त्यांना एक गोष्ट करता आली नाही. फक्त थापा मारायचे काम त्यांनी केले. या ठिकाणी दोन चक्रीवादळ आली त्या चक्रीवादळामध्ये साधे १५०-२०० कोटी रुपये द्यायचे होते. तेही मदतीचे पैसे देखील दिले नाही. एक फुटकी कवडी ठाकरे सरकारने […]
बुलढाणा : शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना चॅलेंज दिलं आहे. मी आमदारकीचा राजीनामा देतो, तुम्हीही राजीनामा द्या आणि माझ्याविरोधात वरळीतून निवडून येऊन दाखवा. तुम्ही कितीही खोके वाटले, तरी इथला एकही शिवसैनिक विकला जाणार नाही, असा चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी दिलं. आदित्य ठाकरे यांच्या चॅलेंजनंतर राजकीय वर्तुळातून […]
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या दोन आमदारांच नुकतंच दुःखद निधन झालं. या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिडणुका होत आहेत. जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं. तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी, असे पत्र आता मनसेचे (MNS) आध्यक्ष राज ठाकरे (Raj Thakre) यांनी लिहिले आहे. त्यामुळे कसबा पेठ-चिंचवड पोटनिवडणुकीच्या (Kasba Peth-Chinchwad Bypoll) शेवटच्या टप्प्यात भाजपने […]
वर्धा : ९६ व्या मराठी साहित्य संमेलनात (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. अभय बंग (Abhay Bang) यांनी अतिशय परखड मतं मांडले आहेत. महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र झाले आहे. दारूनं लोकशाही भ्रष्ट झाली असून दारूवाल्यांच्या पैशावर महाराष्ट्रातील साऱ्यांच पक्षांचं राजकारण चालत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मराठी साहित्य संमेलनात प्रगट मुलाखतीत बोलताना त्यांनी […]