पुणे : कसबा पोटनिवडणूक गेल्या काही दिवसांपासूनच चांगलीच चर्चेत आहे. या निवडणुकीसाठी अनेक पक्षांनी जोरदार तयारी देखील केली आहे. तर दुसरीकडे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. यातच या निवडणुकीला बिनविरोध कसा करता येईल यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. पुण्यातील कोथरूडमध्ये आयोजित एका कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री […]
उस्मानाबाद : बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांच्या गटात सहभागी होण्यासाठी जबरदस्ती नेलेले उस्मानाबादचे शिवसेना आमदार कैलास पाटील (Kailas Patil) यांनी स्वतःची सुटका करुन घेतली. त्यानंतर वर्षा बंगल्याबाहेर कैलास पाटील थरारक सुटकेचा प्रवास त्यांनी यावेळी सांगितलं. ज्या शिवसेनेने मला जिल्हाप्रमुख, आमदार केलं, त्यांच्याशी प्रतारणा करणं मला पटलं नाही” अशा भावना यावेळी कैलास पाटलांनी […]
उस्मानाबाद : राज्यातील सत्तांतरावेळी कैलास पाटील (Kailas Patil) हे शिंदे गटासोबत होते, पण खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्या फोनमुळेच उस्मानाबाद राज्यातील सत्तांतरावेळी कैलास पाटील हे शिंदे गटासोबत होते, पण खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या फोनमुळेच कैलास पाटील हे परत आले, असा गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला. मागील वर्षी जून महिन्यात उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाला आव्हान […]
मुंबई: नुकताच देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यातच आता राज्यातील रेल्वे प्रकल्पांना (Railway Budget 2023 ) अर्थमंत्र्यांकडून निधीची गती देण्यात आली आहे. एकूण 13 हजार 539 कोटी रुपयांची तरतूद 2023-24 च्या अर्थसंकल्पात( budget) करण्यात आली आहे. वर्ष 2013 च्या तुलनेत रेल्वे अर्थसंकल्पात 9 पटीने वाढ करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी […]
अहमदनगर : शिवसेनेच्या बंडानंतर शिंदे गटाने भाजपच्या सहकार्याने राज्यात सत्ता स्थापन केली व यामुळे महाविकास आघाडी सरकारची सत्ता संपुष्टात आली. मात्र येत्या दीड महिन्यात पुन्हा आपलेच सरकार येईल असे भाकीत राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी एका कार्यक्रमात केले आहे. लंके यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील […]
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी द्वेष पसरवणाऱ्या भाषणांबद्दल महत्त्वाचं निर्देश दिले आहेत. मुंबईत काढण्यात येणाऱ्या हिंदू जन आक्रोश रॅली संदर्भात हे निर्देश देण्यात आले आहेत. कोर्टाने सांगितले की, 5 फेब्रवारीला मुंबईत होणाऱ्या हिंदू जन आक्रोश रॅलीला परनवानगी देताना सरकारने याची खात्री कारावी की, या रॅलीमध्ये कोणत्याही प्रकारचे द्वेष पसरवणारे भाषणं केली जाणार नाही. जस्टिस […]