मुंबई यांनी इतकी लुटली की यू आणि आर नावाने हप्ते जायचे, असे म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं नाव न घेता भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी गंभीर आरोप केले. राणे आज पत्रकार परिषदेत बोलत होते. आज केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बजेट सादर केलंय. बजेट सादर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांकडून टीका-टीपण्या केल्याचं […]
ठाणे : माझ्याविरोधात कुठलाही गुन्हा दाखल नाही, तरीही माझ्या अटकेचं षड्यंत्र सुरु असून ठाणे महानगरपालिका निवडणुक काळात मला जेलमध्ये ठेवलं जाऊ शकतं, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी केला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. त्यापूर्वी यांनी मला अटक होऊ शकते, असा […]
मुंबई : या बजेटने लोकांचा भ्रमनिरास झाला असून महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी या बजेटने काय दिले असा प्रश्न राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रसरकारला विचारण्याची आवश्यकता आहे. शेजारी राज्याला मिळाले आमच्या महाराष्ट्राला मिळत नाही याचे शल्य मात्र महाराष्ट्रातील जनतेला कायम राहिल अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त […]
मुंबई : हा तर चुनावी जुमला असलेला अर्थसंकल्प असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांनी केंद्र सरकारवर टीका केलीय. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Shinde) यांनी सभागृहात अर्थसंकल्प सादर केला असून अर्थसंकल्पावर अजित पवारांनी (Ajit Pawar) टीकास्त्र सोडले आहे. अजित पवार म्हणाले, केंद्र सरकारकडून […]
सोलापूर : ‘कोल्हट्याच पोर’ या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक डॉ. किशोर काळे यांच्या आई आणि लोककलावंत शांताबाई काळे यांना ‘कोणी घर देत का घर’ असं म्हणण्याची वेळ आली होती. माध्यमांनी हा विषय लावून धरल्यानंतर आता माजी मंत्री बच्चू कडू यांची ‘प्रहार’ आता शांताबाईंच्या मदतीला धावून आली आहे. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील नेरल्यात तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी […]
मुंबई – सामान्य शेतकरी, कष्टकरी आणि मध्यमवर्ग यांचा केवळ मते मिळविण्यापुरता विचार करून प्रत्यक्ष अर्थसंकल्प सादर करताना मात्र त्यांना दगा देणारे मोदी सरकार हे दगाबाज आणि घोषणाबाज असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. आजचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्य, शेतकरी व महिलांच्यादृष्टीने निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी व्यक्त केली. आजच्या अर्थसंकल्पात […]