अहमदनगर : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी उद्या सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी अहमदनगर येथे केले आहे. सध्या मुंबईत राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) सुरु आहे. चार दिवसांच्या सुट्टीनंतर उद्यापासून पुन्हा अधिवेशनाला सुरुवात होतीय. […]
गेल्या काही दिवसापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये नामांतरावरून वाद पेटला असताना आता धाराशिवमध्येही त्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव नामांतर केल्याच्या निषेधार्थ एमआयएमने 8 मार्चपासून धाराशिव येथे साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. नामांतराच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर नंतर धाराशिव येथे MIM आमरण उपोषण करणार असल्याने नामांतरला […]
अमरावती : जिल्ह्यातील मेळघाटमध्ये (Melghat)पाच दिवस चालणाऱ्या होळी (Holi)उत्सवामध्ये खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana)आणि आमदार रवी राणी (MLA Ravi Rana) हे अनेक गावांमध्ये सहभागी झाले. त्यांनी आदिवासी बांधवांसोबत होळीची पारंपारिक (Traditional Holi) पद्धतीनं पूजा करून होळी पेटवली. यावेळी राणा दाम्पत्यानं उपस्थितांशी मनमोकळा संवादही साधला. यावेळी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी संपूर्ण […]
Sanjay Raut : ठाण्यात जे चाललंय ते आधी थांबवा. सत्ता आज आहे उद्या नाही. भाजपकडून (BJP) मुख्यमंत्र्यांचा वापर करून घेतला जात आहे. हे तुम्हाला समजल्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्हा किती मोठी चूक केलीत ते. सत्तेचा गैरवापर करत ठाण्यातील शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असाल तर हे मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीला शोभत नाही. मी चांगलंच बोलतो त्यामुळे […]
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत दारुमाफियांच्या सांगण्यावरुनच माझ्यावर हल्ला झाला होता, असा खुलासा काँग्रेसच्या विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी केला आहे. मागील आठवड्यात विधानसभेत त्यांनी हा आरोप केला होता. विधानसभेत आमदार प्रज्ञा सातव म्हणाल्या, हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध धंदे करणाऱ्याचा जरब वाढलाय, कारण त्यांना सत्ताधारी नेत्यांकडून पाठबळ मिळत असल्याचा आरोप […]
“मागच्या ४०० वर्षांच्या काळात समाजात बदल घडवण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलं आहे. त्या वर्षांत तुकाराम महाराजांनी समाजाला योग्य दिशा दिली. त्यामुळे येणाऱ्या काळात संत तुकाराम महाराजांचा इतिहास दूरचित्रवाणीद्वारे पोहचवला जाणार आहे.” अशी माहिती शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली. देहू (Dehu) येथील श्री संत तुकाराम महाराज यांच्या जीवनकार्यातील प्रसंगचित्रणावरील दिनदर्शिकेच्या अनावरण सोहळ्यास शरद पवार उपस्थित […]