अहमदनगर : नुकत्याच पुण्यात कसबा व चिंचवड निवडणुका पार पडल्या. यामध्ये कसब्यात काँग्रेस तर चिंचवडमध्ये भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. या निवडणुकीच्या मुद्द्यावरून भाजपचे खासदार सुजय विखे यांनी महाविकास आघाडी सरकारवर शाब्दिक निशाणा साधला आहे. काॅंग्रेसला कसब्याची पाेटनिवडणुकीनंतर ऊर्जा प्राप्त झाल्यासारखे वाटत असले तरी, तीन राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांचा सुपडा साफ झाला आहे. महाराष्ट्रात एक […]
मुंबई : कोरोना काळात प्रसिद्ध न झालेल्या जाहिराती त्याचबरोबर प्रशासकीय कारणांमुळे रखडलेल्या परीक्षा आणि ७५ हजार पदांच्या प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती यामध्ये वयोमर्यादा संपलेल्या उमेदवारांसाठी राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. वयाच्या सवलतीबाबत शासन स्तरावर सकारात्मक निर्णय झाला असून सुधारित शासन निर्णय लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामळे राज्यातील स्पर्धा परीक्षेची (Competitive Exam) तयारी करणाऱ्या लाखो […]
Satyajeet Tambe : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच विधानपरिषदेत बोलण्याची संधी मिळाली. तांबे यांनी आपल्या पहिल्याच भाषणात राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी नोकरभरतीबाबत केलेल्या घोषणेचा मुद्दा उपस्थित केला. वाचा : Satyajit Tambe : शहरांची नावं बदल्यानं विकास होईल असं वाटत नाही आ. तांबे म्हणाले, की राज्यपाल रमेश […]
औरंगाबाद : औरंगाबाद खंडपीठाकडून स्थगितीची आदेश रद्द ठरवण्यात आले आहेत. महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) मंजूर करण्यात आलेले काम करण्याचं मार्ग मोकळा झाला आहे. (Aurangabad Bench) महाविकास आघाडीकडून जे काम मंजूर झालेल्या होत्या त्या कामांना आता मंजुरी देण्यात आली आहे. (HC on Project ) औरंगाबाद खंडपीठाकडून स्थगितीचे आदेश रद्द. शिंदे-फडणवीस (Shinde Fadnavis Govt) सरकारनं स्थगिती दिलेली […]
मुंबई : राज्यामध्ये पुन्हा एकदा पेपर फुटीची घटना घडली आहे. बुलढाणा (Buladhana ) जिल्ह्यामध्ये आज बारावीचा पेपर फुटल्याची घटना घडली आहे. यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. तसेच राज्याच्या माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पेपर फुटीच्या मुद्द्यावरुन सरकारला खडे बोल सुनावले आहेत. आज बारावीचा गणिताचा पेपर […]
Eknath Shinde : मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महत्वाची माहिती दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या सरकारच्या काळात घेण्यात आला होता. नंतर मात्र त्यास सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) स्थगिती देण्यात आली. आता सर्वोच्च न्यायालयात हरिश साळवे यांच्यासारखे तज्ज्ञ वकील देणार आहोत, अशी माहिती शिंदे […]