Ahmednagar News : दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या कॉपी केसला पर्यवेक्षण करणार्या शिक्षकांना जबाबदार धरु नये, अशा पद्धतीने कारवाई झाल्यास परीक्षा व पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा अहमदनगर (Ahmednagar) जिल्हा माध्यमिक शिक्षक संघातर्फे देण्यात आला आहे. त्यामुळं काॅपी केसवरून शिक्षक आणि प्रशासनातच जुंपल्याचे दिसून येत आहे. शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने माध्यमिक शिक्षण […]
अहदमनगर : पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या (Parner Taluka Sainik Cooperative Bank) कर्जत शाखेत चेक क्लिअरिंगमध्ये (Check Clearing) अफरातफर करून पावणे दोन कोटी रुपयांचा घोटाळा चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकारी व शाखाधिकारी यांच्या सहभागातून झाला असल्याचे समोर आले. जबाबदार असणार्या सैनिक बँकेच्या अधिकार्यांवर व चेअरमन यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीतर्फे […]
पाच तारखेला बेळगावच्या राजहंस गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होत आहे, या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना आमंत्रण दिले होते. त्या कार्यक्रमाच्या प्रमोशनसाठी अमोल कोल्हे यांनी एक व्हिडीओ जाहीर केला होता. त्यामध्ये बेळगावचा उल्लेख बेळगावी असा केला होता. त्यावर महाराष्ट्र एकीकरण समितीने अमोल कोल्हेंवर टीका केली आहे. सोबत सीमाभागातून अमोल कोल्हेंबाबत आक्रमक प्रतिक्रिया […]
Sanjay Raut : महाविकास आघाडी (MVA) म्हणून एकत्र राहिलो तर कसबा मिळतो. आणि जर काही बंडखोरी झाली तर चिंचवडसारखा (Chinchwad Bypoll) निकाल लागतो. कसब्यातील (Kasba Bypoll) विजय हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय आहे. तेव्हा महाविकास आघाडीने अशीच एकजूट कायम ठेवली तर 2024 साली विधानसभेत 200 पेक्षा जास्त जागा जिंकू आणि लोकसभा निवडणुकीत 40 जागा जिंकू, […]
मुंबई : राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यातच कमाल तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यातच तापमानाचा पारा चढल्यामुळे उन्हाच्या झळा (Summer Heat) चांगल्याच जाणवायला लागल्या आहे. अशा परिस्थितीत राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून (India Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आजपासून […]
मुंबई : भारताचा मूळ विचार नष्ट करून संपूर्ण भारतावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे आपला एक विचार थोपवू पाहत आहे. पेगासस प्रकरणामध्ये माझाही फोन रडारवर होता. मला अनेक अधिकाऱ्यांनी फोन बोलताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला होता. हे एकप्रकारे दबावाचं वातावरण निर्माण केले जात आहे. त्यामुळे भारतात लोकशाही संकटात आहे, असा आरोप काँग्रेसचे खासदार राहुल […]