पुणे : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचं काम चांगलं सुरु असून सगळं सुरळीत चालू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघांनाही अनुभव आहे. त्यांना माहीत आहे की, मंत्रिमंडळात कोण आहे कोण नाही. ते लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करतील आणि मंत्रिमंडळात महिला मंत्री दिसणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सांगितले. त्यांनी पुण्यात पत्रकारांसोबत […]
मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र आता सध्या उर्फी व भाजप नेत्या चित्र वाघ यांच्यात वाद पेटला आहे. यावर वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. यातच या प्रकरणात आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी उडी घेतली आहे. उर्फी एक स्त्री म्हणून जे काही करतेय, त्यात मला काहीही […]
मुंबई : राज्यातील काही भागात थंडीमुळं संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेलं असताना आता तापमानाचा पारा पुन्हा घसरण्याची शक्यता आहे. राज्यभरात येत्या 48 तासांत पुणे, अहमदनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील काही भागात हुडहुडी भरणार आहे. थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीनं उत्तर महाराष्ट्र सध्या चांगलाच गारठलाय. उत्तरेकडून वाहणाऱ्या शीत […]
पुणे : आजपासून पुण्यात 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा फड रंगणार आहे. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत 900 हून अधिक पैलवान सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा सुरू होताना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे माजी सचिव बाळासाहेब लांडगे यांनी या स्पर्धेवर आक्षेप घेतला. ही स्पर्धा अधिकृत नसल्याचा आरोप केलाय. मात्र या […]
मुंबई : ‘बिग बॉस’ फेम आणि अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद थांबण्याचं नाव घेत नाही. उर्फी जावेद परिधान करत असलेल्या तोकड्या कपड्यांवरून तिच्यावर कारवाई करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. आता उर्फीन पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना ट्विटद्वारे डिवचलं आहे. चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपांवर उर्फी जावेद सध्या ट्विटच्या […]
मुंबई : आज महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडं देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालय मान्य करणार का? हे देखील पाहावं लागणार आहे. आधी दोन न्यायमूर्तींचं व्हँकेशन बेंच, त्यानंतर त्रिसदस्यीय पीठ, मग पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ आणि आता जर न्यायालयानं विनंती मान्य केल्यास सात न्यायमूर्तींचं बेंचसमोर या प्रकरणाची सुनावणी होईल. […]