- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
नगरमधील दिल्लीगेट ते पत्रकार चौक रस्त्याचे नामकरण छत्रपती चौथे शिवाजी महाराज मार्ग
अहमदनगर शहरातील दिल्लीगेट ते पत्रकार चौक रस्त्याचे नामकरण छत्रपती चौथे शिवाजी महाराज मार्ग असे करण्यात येणार आहे. स्मायलिंग अस्मिता व छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या बुधवारी दुपारी १२ वाजता युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते या मार्गाचा नामकरण सोहळा पार पडणार आहे. स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटना […]
-
Maratha Protest : …तर निजामाला 15 दिवसांसाठी घेऊन जायचे होते; माजी मुख्यमंत्री जरांगेंच्या निशाण्यावर
Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवली गावात उपोषण सुरू केलं. सरकारने नमतं घेत कुणबी म्हणून नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी दाखले द्यायचं ठरवलं. मात्र, अद्याप आरक्षण मिळालं नाही. कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी सरकारच्या मराठा आरक्षणाबाबतच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. तसेच मराठवाड्यात मराठ्यांना […]
-
Gautami Patil : स्टेजवरच गौतमी पाटीलचा गेला तोल; सुरक्षा रक्षकांनी सावरताच पुन्हा धरला ठेका…
डिशो म्हंटल की, सध्या सबंध महाराष्ट्राच्या तोंडावर एकच नाव चर्चेत आहे ते म्हणजे गौतमी पाटील. अशातच अदाकारीने तरुणांना घायाळ करणारी गौतमी पाटीलच्या एका कार्यक्रमात गौतमी पाटील स्टेजवर नाचत असतानाच गौतमी पाटीलचा तोल जाऊन कोसळल्याची घटना घडली. सांगलीमधील पलूसमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ही घटना घडली आहे. Khalga Trailer: अनाथ मुलांच्या अंतर मनाची व्यथाची हृदयस्पर्शी कथा; ‘‘खळगं’चा […]
-
वाकचौरेंच्या प्रवेशाने शिर्डीचे राजकारण तापले, निष्ठावंत शिवसैनिकांचे थेट बाळासाहेबांना पत्र
Shirdi politics : गेल्या काही दिवसांपासून शिर्डीतील राजकारण तापले आहे. भाऊसाहेब वाकचौरे यांना सेनेत प्रवेश दिल्यानंतर ठाकरे गटाचे उपनेते बबनरा घोलप नाराज झाले होते. त्यांनी आपल्या उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. घोलपांच्या राजीनाम्यानंतर शिर्डीतील ठाकरे गटातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. 2014 ला वाकचौरे यांनी लोकसभेला शिवसेनेशी गद्दारी केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. आता पुन्हा […]
-
’40 आमदारांचा निकाल लावायला 40 तास पुरेसे पण..,’; अपात्र आमदारांच्या प्रकरणावर राऊतांचा घणाघात
40 आमदारांचा निकाल लावायला 40 तास पुरेसे पण त्यांना लावायचा नाही, या शब्दांत प्रलंबित असलेल्या अपात्र आमदारांच्या सुनावणीवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोलेबाजी केली आहे. दरम्यान, मागील वर्षी सुरु असलेला सत्तासंघर्षाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयानंतर आता विधीमंडळात येऊन ठेपलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांचं अपात्र प्रकरणाचा निर्णय विधीमंडळाचे अध्यक्ष […]
-
Maratha Reservation : माझा उपचार कोणता? मनोज जरांगे पाटलांनी दिलं उत्तर…
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या 14 दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटलांसह राज्यातील मराठा समाजाकडून करण्यात येत आहे. या मुद्द्यावरुन आरक्षण देण्यासाठीचा जीआर काढल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपचार आणि पाणी घेतलं होतं. अध्यादेशात काही दुरुस्त्या […]








