अमरावती : आज व्हॅलेटाईन्स डे (Valentine Day). तरुण-तरुणाई आपापल्या पध्दतीने हा दिवस साजरा करत असतात. तरुणाबरोबर विवाहित जोपपेदेखील हा दिवस साजरा करतात. त्यात अनेक राजकारण्यांचे प्रेमविवाह झाले आहेत. राजकारणातील व्यापामुळे त्यांना एकमेकांना वेळ देता येत नाही पण अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा(Ravi Rana) यांनी आपला खास व्हॅलेंटाईन्स डे साजरा केला […]
मुंबई : पहाटेच्या शपथविधीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर शरद पवार यांनी (Sharad Pawar) टीका केली होती. पवारांच्या त्या विधानावर भाजप नेते निलेश राणेंनी (Nilesh Rane) वादग्रस्त ट्विट केलं आहे. ‘पवार कुटुंब पूर्ण नासक्या मेंदूचं आहे,’ असे म्हटले आहे. निलेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटले की, ‘पवार साहेबांसारखा विश्वासघातकी माणूस देशात दुसरा नाही, पवार […]
ठाणे : खासदार श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात भाजपकडून जोर लावण्यात येत असल्याचं दिसून येतंय. आज केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा कल्याण दौरा होता. यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन संघटनात्मक निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री ठाकूर म्हणाले,महाराष्ट्रात डबल इंजिनची ताकद आणखी वाढणार असून ज्यांना डबल इंजिन सरकार जाणार असल्याची आशा आहे, त्यांना […]
औरंगाबाद – राज्यातील शिंदे-ठाकरे वादातील महत्वाची सुनावणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरू असून आजच्या दिवसाची सुनावणी संपली आहे.आजच्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल,अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर आता उद्या शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकिल हरिश साळवे (Harish Salve) युक्तिवाद करणार आहेत. त्यामुळे उद्याच्या सुनावणीत काय होणार याकडे सर्वांचे […]
औरंगाबाद : गंगापूर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत महाविकास आघाडीने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. महाविकास आघाडीचे कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक झाली आहे. यामध्ये डोणगावकर यांचा पॅनल जिंकला आहे. निवडणुकीत भाजपचे आमदार प्रशांत बंब यांना मोठा धक्का बसला आहे. गंगापूर साखर कारखाना निवडणुकीसाठी रविवारी मतदार पार पडलं असून एकूण 54 टक्के मतदान झालं. तर […]
मुंबई : राज्य शासनाची मंत्रीमंडळ ( Cabinet Meeting ) बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले. शालेय शिक्षण विभागासाठी राज्यात पीएम श्री योजना राबवून शाळांचे सक्षमीकरण करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पहिल्या टप्प्यात ८१६ शाळा विकसित करणार, असे ठरवण्यात आले आहे. तर अन्न व नागरी पुरवठा विभागाने धान शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी […]