Sanjay Raut vs Gulabrao Patil : आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा होत आहे. या सभेआधीच जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगले आहे. आज सभेआधी राऊत यांनी पुन्हा एकदा गुलाबराव पाटील आणि अन्य फुटीर […]
Chhatrapati Shivarai Wrestling Tournament : भाजपा शिवसेना युती व जिल्हा तालीम संघाच्या वतीने सुरु असलेल्या छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ आज (ता.२३) सायंकाळी ५.३० वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या मल्लाला ३५ लाख किमतीची सुवर्ण गदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात येणार आहे, अशी माहिती […]
Sanjay Raut News : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खोचक शब्दांत टीका केली. राऊत यांनी आज जळगावात उद्धव ठाकरे यांच्या सभेआधी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना विखे पाटील […]
Raosaheb Danve : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी काल परशुराम जयंतीनिमित्त जालना शहरात आयोजित कार्यक्रमात राज्याच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. या कार्यक्रमात दानवे यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदाबाबत भाकित केले. या कार्यक्रमात ते म्हणाले, ‘मागच्या परशुराम जयंतीला मी उपस्थित होतो. त्यावेळी नगरपालिकेचे चार तिकीट सगळ्या […]
Sanjay Raut : राज्य सरकार कोसळणार का असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. याबाबत आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खळबळजनक दावा केला आहे. ते म्हणाले, सध्या जे मुख्यमंत्री आणि 40 लोकांचे राज्य आहे ते पुढील पंधरा दिवसात गडगडल्याशिवाय राहणार नाही. या सरकारचे डेथ वॉरंट निघालेले आहे. फिनीश, पुष्पचर्क अर्पण करा, अशा […]
Jayant Patil : शिवसेनेतील बंडानंतर ठाकरे गटातली आमदारांनी एकनाथ शिंदेसोबत जात वेगळा गट तयार केला. शिंदे यांनी फडणवीसांसोबत जात राज्यात सरकार स्थापन केले. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. मात्र आता न्यायालयात सुरु असलेल्या 16 आमदारांवरील अपात्रतेबाबत कोर्ट काय निकाल देणार यावर आगामी राजकारण बदलू शकते. तसेच ते 16 आमदार जर अपात्र ठरले तर पुन्हा […]