- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
शिर्डीचे रुप पालटणार ! सौंदर्यकरणांचा ५२ कोटींचा आराखडा साईचरणी अर्पण
Shirdi : शिर्डी शहराचा कायापालट करणारा सौंदर्यकरणाचा पहिल्या टप्प्यातील ५२ कोटींच्या कामांचा प्रस्तावित विकास आराखडा प्रशासनाने तयार केला आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा आराखडा साईबाबा चरणी अर्पण केला. शिर्डी शहर व परिसराबद्दल देशभरातील भाविकांमध्ये आत्मियता वृद्धिंगत व्हावी, यासाठी शिर्डीचा येत्या काळात अंर्तबाह्य कायापालट करण्यात येणार आहे. ‘विकासशील शिर्डी, सुंदर शिर्डी, आनंददायी शिर्डी’ अशी […]
-
राज्यातील गायब होणाऱ्या मुलींवरुन सुप्रिया सुळे आक्रमक; म्हणाल्या सरकारला काही…
Supriya Sule : राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे की, नाही असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. कारण राज्यात मुली सुरक्षित नसल्याचं एका धक्कादायक आकडेवारीमधून समोर आलं आहे. या माहितीनुसार राज्यात दररोज सरासरी 70 मुली बेपत्ता होत आहेत. तर गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रातून 5 हजार 510 मुली बेपत्ता झाल्या आहेत. ही आकडेवारी जानेवारी ते मार्च […]
-
ज्याला खालचं वरचं कळत नाही त्याला… शहाजीबापूंची पटोलेंवर जळजळीत टीका
ज्याला खालचं वरचं कळत नाही त्याला कारभारी केलंय, या शब्दांत शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जळजळीत टीका केलीय. सोलापूरचे ज्येष्ठ नेते बाबूराव गायकवाडांच्या अमृत सोहळ्यानिमित्त शहाजीबापू पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. विशेष म्हणजे शहाजीबापूंनी या सोहळ्याला आलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतलीय. Malaika Arora: […]
-
शरद पवार यांनी गद्दार म्हणणं एकनाथ शिंदे यांना झोंबल; पक्षाकडून तीव्र प्रतिक्रिया
Naresh Mhaske On Sharad Pawar : ठाकरे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सुनावले आहे. शरद पवार यांनी आम्हाला गद्दार म्हणणं शोभत नाही. त्यांनी स्वतची पक्षाची निर्मिती कशी झाली ते लक्षात ठेवावे, अशा शब्दांमध्ये म्हस्केंनी पवारांना सुनावले आहे. शरद पवारांनी शिंदे गटाला गद्दार म्हटल्याचा आरोप नरेश म्हस्के यांनी केला आहे. […]
-
Rupali Chakankar : धक्कादायक! राज्यात मुली सुरक्षित नाहीत, दररोज 70 मुली होतात बेपत्ता
daily 70 Girls missing in Maharashtra : राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे की, नाही असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. कारण राज्यात मुली सुरक्षित नसल्याचं एका धक्कादायक आकडेवारीमधून समोर आलं आहे. या माहितीनुसार राज्यात दररोज सरासरी 70 मुली बेपत्ता होत आहेत. तर गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रातून 5 हजार 510 मुली बेपत्ता झाल्या आहेत. ही […]
-
Karanatak Election : राज ठाकरेंचं सीमावासियांना भलं मोठं आवाहन; म्हणाले ही संधी…
Raj Thackeray On Karanatak Election : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक खास पत्र लिहले आहे. या पत्रामधून त्यांनी महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागात राहणाऱ्या मतदारांना आवाहन केले आहे. कर्नाटक राज्यामध्ये सध्या विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. 10 मे रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केले आहे. मराठीसाठी काम करणाऱ्या व्यक्तीला […]









