मुंबई : उत्तर प्रदेशातील कायद्याच्या धर्तीवर लव्ह जिहाद विरोधी कायदा राज्यात केला जाणार असल्याची वक्तव्ये काही लोकप्रतिनिधी करत आहेत. मात्र यातून धार्मिक द्वेष पसरला जाणार नाही, राज्यातल्या जातीय सलोखा बिघडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला पाहिजे. सरकारने घटनाविरोधी आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती स्थापन केली आहे. जनतेच्या मूलभूत हक्क डावलण्याचा […]
मुंबई : महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य म्हणून ओळखले जाते. दक्षिणेकडील राज्याप्रमाणे विरोधकांना जेलमध्ये टाकण्याची प्रथा येथे कधीच नव्हती. मात्र ती आपल्या काळात सुरू झाली. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, अनिल देशमुख, खासदार संजय राऊत यांना जेलमध्ये टाकले. आमदार अनिल परब, हसन मुश्रीफ, अनेक विरोधी आमदारांच्या मागे चौकशांचा ससेमिरा लावला. गृहमंत्री हा कणखर असला पाहिजे. हाच कणखरपणा […]
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द (Rahul Gandhi Disqualified)करण्याच्या निर्णयानंतर देशाच्या राजकारणात वादळ उठले आहे. या निर्णयानंतर विरोधी पक्ष सरकारवर अक्षरशः तुटून पडले आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घणाघाती टीका केली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लोकशाहीला धक्का देणाऱ्या या निर्णयाचा धिक्कार केला आहे तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण […]
मुंबई : महाराष्ट्रात डान्स बार बंदी आहे. मात्र आज डान्सबारला राज्यात मोकळे रान मिळालेले आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि इतर ठिकाणी ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्स बार सुरू आहेत. अधून-मधून दाखवण्यासाठी समाजसेवा शाखेकडून धाडी टाकल्या जातात. पण डान्सबार सुरु आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री स्वर्गीय आर.आर.आबांनी धाडसी निर्णय घेतला होता, त्याची कठोर अंमलबजावणी केली होती. त्याचधरतीवर […]
मुंबई : नैसर्गिक आपत्ती, शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने राज्यातला शेतकरी त्रस्त आहे. हाताला काम नसल्याने तरुण बेरोजगार आहे. महागाईने सामान्य जनता त्रस्त आहे. राज्यातल्या महिला, मुली सुरक्षित नाहीत. दिवसा-ढवळ्या तलवरी, कोयते नाचवले जात आहेत. गोळीबार करुन दिवसाढवळ्या माणसे मारली जात आहेत. राजकारणासाठी विरोधकांची मुस्कटदाबी सुरु आहे, अशी राज्याची स्थिती आहे. राज्यात डबल इंजिनचं सरकार आलं, […]
Prithviraj Chavan : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयानंतर देशाच्या राजकारणात वादळ उठले आहे. या निर्णयानंतर विरोधी पक्ष सरकारवर अक्षरशः तुटून पडले आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घणाघाती टीका केली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लोकशाहीला धक्का देणाऱ्या या निर्णयाचा धिक्कार केला आहे तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी […]