- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
बीडमध्ये गायीनं पीक खाल्ल्यानं तरुणाची विष पाजून हत्या
बीड : जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील वसंतनगर तांडा पाचेगाव येथे धक्कादायक घटना घडली आहे. घरासमोर ठेवलेले तुरीचे पीक गायीने खाल्ल्यान एकास तिघांनी मारहाण करून विष पाजले होते. त्याचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी गेवराई ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत. विकास गणेश जाधव (वय 25. रा. वसंतनगर तांडा, पाचेगाव) असे […]
-
…हे पंतप्रधांनाना शोभत नाही; राज ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
मुंबई : देशाचे पंतप्रधान म्हणून सर्व राज्यांना सारखा न्याय दिला पाहिजे. आपण गुजराती आहात म्हणून गुजरातवर विशेष प्रेम करणे तसेच त्याला प्राधान्य देणे हे चुकीचे आहे. हे एका पंतप्रधानाला शोभणारे कृत्य नाही अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात आहे. पुण्यातील […]
-
राज्यपाल कोश्यारींच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवारांची खोचक टिपण्णी
कोल्हापूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालपदानं पदरात दुःखच पडल्याचं वक्तव्य केलंय. त्यानंतर यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानावर टिपण्णी केलीय. पवार म्हणाले, ते दुःखी असतील, तर आम्हीही सगळे दुःखीच आहोत, अशी प्रतिक्रीया दिलीय. आज रविवारी (दि.8) ते कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर […]
-
हातात सत्ता असताना पाय जमिनीवर ठेवायचे असतात : शरद पवार
कोल्हापूर : सत्ता हातामध्ये असताना जमिनीवर पाय ठेवायचे असतात. पण सध्याच्या राज्यकर्त्यांकडून ते होताना दिसत नसल्याचं दिसून येतंय. त्यांच्याकडून विरोधकांना तुरुंगात डांबण्याची भाषा केली जातेय, अशी टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलीय. ते रविवारी कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात शाब्दीक युद्ध […]
-
उर्फीचं समर्थन करणाऱ्या महिलांना लाज वाटली पाहिजे
मुंबई : आपल्या कपड्यांच्या विचित्र स्टाइलमुळे चर्चेत असलेली उर्फी जावेद सध्या चर्चेत आहे. यामुळे महिला राजकीय नेत्यांमध्ये वाद निर्माण झाले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यात उर्फी जावेद प्रकरणामुळे शाब्दिक वाद निर्माण झाले आहे. या वादात आता करुणा शर्मा मुंडे यांनी उडी घेतली आहे. उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन तिला समर्थन […]
-
राज्यपाल वादाच्या भोवऱ्यात; पुन्हा शिवरायांबद्दल केले वादग्रस्त विधान
मुंबई : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला. दरम्यान मिटकरी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर संबंधित व्हिडीओ ट्विट देखील केला आहे. ट्विट मध्ये म्हंटल… ‘राज्यपाल महोदयांकडून मुंबई येथे राजभवनातील कार्यक्रमात परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज व […]










