- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
भाषणात बोलता बोलता कधी कधी घसरतो; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संग्राम जगतापांचे टोचले कान
- 8 months ago
- 8 months ago
- 8 months ago
-
..त्या दिवसांत मी दोनदा मरता मरता वाचलो; धनंजय मुंडे वंजारी मेळाव्यात बोलताना झाले भावूक
धनंजय मुंडे म्हणाले की, जीवनात पहिल्यांदा आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात समाजाने गुणवंतांचा सत्कार करायला मला बोलावलं आहे.
-
हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला मारहाण; पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावर नागेश यांनी घेतला मोठा निर्णय
धाराशिव 'नादच करती काय? यायलाच लागतंय' या संवादामुळे समाज माध्यमावर प्रसिद्ध झालेल्या हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला मारहाण
-
“महाराष्ट्राच्या मनात काय ते तुम्हाला दिसेलच”, उद्धव-राज भेटीवर फडणवीसांचा इलेक्शन अजेंडा
महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दिसेल असं आव्हानही दिलं.
-
मराठवाड्यात पावसाची संततधार कायम; जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ
Jayakwadi Dam : मराठवाड्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने पाठ फिरविली होती. (Jayakwadi) परंतु, गेल्या तीन दिवसांपासून विभागात सर्वदूर संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेती पिकांना जीवदान मिळालं आहे. चोवीस तासांत मराठवाड्यात सरासरी २५.५ मि.मी. पावसाची नोंद झाली. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगरसह विभागातील काही जिल्ह्यांमध्ये जवळपास वीस दिवसांपासून […]
-
रेव्ह पार्टीत एकनाथ खडसेंचा जावई अडकला; CM फडणवीस बोलले पण तोलूनमापून..
पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी कुणाचंही नाव न घेता प्राथमिकदृष्ट्या गुन्हा घडल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बळकटीकरणासाठी निधी देणार : अजित पवारांची ग्वाही
कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आधुनिकीकरण व बळकटीकरण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्रणा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण आहे.









