विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली आहे. त्या अनुषंगाने अनेक पक्षांची हालचाल सुरू झाली आहे. काल महायुतीची महत्वाची बैठक झाली.
फक्त 10 आमदार जरी निवडून आले तरी आम्ही मुख्यमंत्र्यांचा गणपती केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच बच्चू कडू यांनी दिला.
Ashutosh Kale : ज्या दिवशी कोपरगाव शहरात गोळीबार प्रकरण घडले त्याच दिवशी पोलिसांना बाहेरच्या गुंडांना कोपरगाव शहरात थारा देवू नका
NCP Symbol Case : राज्यात आता कोणत्याही दिवशी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभेसाठी निवडणुकांची घोषणा होऊ शकते त्यामुळे पक्ष आणि
Dhangar Samaj Hunger Strike : जलसमाधी प्रकरणाने चर्चेत आलेले नेवासाफाटा येथील धनगर समाज (Dhangar Samaj) बांधवांचे उपोषण आज
Ashutosh Kale : उन्हाळ्यात कोपरगाव मतदार संघातील ज्या जिरायती गावांमध्ये पाण्याच्या टँकर शिवाय पिण्याचे पाणी उपलब्ध होत नव्हते त्या