जितेंद्र आव्हाड यांनी नामदेव शास्त्री महाराजांच्या वक्तव्यानंतर दिली प्रतिक्रिया भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी
कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यांच्या कापसाला रास्त भाव मिळेल यासाठी ठोस तरतूद अर्थसंकल्पामध्ये केली
राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं आहे. आपण त्यात किती दिवस तुरटी फिरवायची. काही लोक ठरवून सुपारी घेऊन आरोप करत असतात.
Radhakrishna Vikhe Patil : जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये उद्योगस्नेही वातावरणासाठी सुपा (Supa) व अहिल्यानगर (Ahilyanagar) औद्योगिक
Anjali Damania बीडच्या संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीडसह राज्याचं राजकारण तापलं आहे.
Three temples Kopargaon constituency approved C category : कोपरगाव मतदार संघातील (Kopargaon constituency) तीन देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मंजूर झाला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी (MLA Ashutosh Kale) दिलीय. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केलेल्या मागण्यांची दखल घेवून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील श्री राजा विरभद्र देवस्थान भोजडे, श्री महादेव मंदिर देवस्थान […]