Harshvardhan Sapkal यांनी कैलास नारगेच्या आत्महत्येस भाजपा सरकारच जबाबदार असून हा सरकारी बळी आहे असा गंभीर आरोप केला आहे.
Nitesh Rane On Maharashtra Government May Demolished Aurangzeb Grave : राज्यात छावा चित्रपट रिलीज झाल्यापासून मोठं तणावाचं वातावरण आहे. छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या मुघल राजाचा अंत महाराष्ट्राच्या मातीत झालाय. छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) खुलताबादला औरंगजेबाची कबर (Aurangzeb Grave) आहे. आता हीच कबर उद्धस्त करण्याची मागणी काही नेतेमंडळी करत आहेत. यावर आता मंत्री नितेश […]
Tribal Social Welfare Funds Divert To Ladki Bahin Yajana : राज्यात लाडकी बहीण योजनेवरून (Ladki Bahin Yajana) नेहमीच वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय. आता देखील मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) या योजनेमुळे नाराज असल्याचं समोर आलंय. राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभाग 3 आणि आदिवासी विभागाचा चार हजार कोटींचा निधी वळता केल्याचं […]
जयंत पाटील यांचे मन सध्या कशातच लागत नाही. नागपूर मुक्कामी असताना त्यांनीच ही गोष्ट आपल्याला सांगितली होती असा दावा मुश्रीफ यांनी केला आहे.
Ahilyanagar Market ready for Rang Panchami Festival : रंगांचा सण होळी (Holi Festival) अवघ्या एका दिवसांवर येऊन ठेपला आहे. असं असताना देशभरातील लोक रंग आणि पिचकार्या खरेदी करण्यासाठी बाजारात दाखल झाले आहेत. होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी (Rang Panchami Festival) सणानिमित्त अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरातील बाजारपेठ सज्ज झाली आहे. नैसर्गिक रंग, रंग खेळण्यासाठीची विविध साधने लहानांपासून मोठ्यांपर्यंत […]
Satyajeet Tambe यांनी 'मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजने'त बदल करून १५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांनाही मोफत वीज देण्याची मागणी केली.