Maharashtra Cabinet Meeting : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections)पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (State Govt)एका मागून एक निर्णयांचा धडाका लावला आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत पोलीस पाटील (Police Patil)आणि आशासेविकांसाठी (Asha worker)मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस पाटील यांना यापुढे 15 हजार रुपये मानधन मिळणार आहे. त्याचबरोबर आशासेविकांच्या मानधनात पाच हजार रुपयांची भरीव वाढ करण्यात आली […]
Ahmednagar News : मागील काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी अहमदनगरच्या नामांतराबाबत (Ahmednagar change of name) मोठी घोषणा केली होती. अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी (Ahilyadevinagar) असं करण्यात यावं, अशी मागणी सातत्याने केली जात होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात अहिल्यादेवीनगरची घोषणा केली होती. त्यानंतर नामांतराला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली आहे. […]
Sharad Pawar : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीत धुसफूस सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मात्र उमेदवारीचं गणित सहज सोडवलं. जागावाटपात नाशिक लोकसभा मतदारसंघ उद्धव ठाकरे गटाकडे आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) उमेदवार देणार आहे, अशी मोठी घोषणा शरद पवार यांनी आज पत्रकार […]
Maharashtra Politics : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) भारत जोडो न्याय यात्रा घेऊन नंदूरबारमध्ये दाखल झाले. नेमक्या याच वेळी भाजपने राजकारणाचा डाव टाकत काँग्रेसचा मोठा नेता गळाला लावला. नंदूरबार जिल्ह्याचे माजी पालकमंत्री उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे बडे प्रस्थ पद्माकर वळवी (Padmakar Valvi) आता भाजपवासी झाले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत […]
MSBTE New Syllabus : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने ( MSBTE New Syllabus ) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण आणि परिपूर्ण विकासासाठी नवा अभ्यासक्रम आणला आहे. या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षणाची हमी देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाचं नाव ‘K Scheme’ असं आहे. आमदार धंगेकर आणि रासनेंमध्ये ‘बॅनरवॉर’, धंगेकरांच्या उमेदवारीच्या चर्चांना उधान या अभ्यासक्रमामध्ये […]
Rahul Gandhi Criticized Modi Government : अग्निवीर योजना का सुरू करण्यात आली हे मी तुम्हाला दाखवून देईन. अग्निवीर कशासाठी सुरू करण्यात आले याची माहिती सेनेच्या प्रमुखांना सुद्धा नव्हती. याआधी जवान शहीद झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना मदत मिळत होती. परंतु, अग्निवीर शहीद झाल्यानंतर कोणतीही पेन्शन मिळणार नाही. अदानी डिफेन्सला फायदा मिळावा म्हणून सरकारने अग्निवीर लागू केले, असा […]