रत्नागिरी : “मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही” असं म्हणत माजी खासदार आणि भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. विजयादशमीदिनी त्यांनी ट्विट करुन याबाबतची घोषणा केली. त्यांनी केलेल्या या अचानक घोषणेनंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली […]
Balasaheb Thorat On Ahmednagar Crime : अनेक वेळेस मी नगरची गुंडगिरी, वाढती दहशत या संदर्भात विधानसभेमध्ये बोललो आहे. राज्य शासनाला सुद्धा कायम सांगितले आहे की, नगरमध्ये सरकारचं, पोलिसांचं अस्तित्व दिसलं पाहिजे. येथे शांततेचा भंग करणाऱ्या अनेक गोष्टी घडतायेत. त्याबाबत मी विधानसभेत बोलताना त्याला पक्षीय स्वरूप सुद्धा दिलं नव्हतं. दुर्दैवाने अजूनही नगर शहरात दहशत, दादागिरी, गुंडगिरी […]
Lok Sabha Election : राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत. राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीने वेग घेतला आहे. नेतेमंडळींकडून मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. त्यात आता सोलापूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. मी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रणिती […]
मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठीचे पुरावे गोळा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीला दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. समितीचे काम अद्याप अपूर्ण अवस्थेत असून ‘मुदतवाढ दिली जावी’ अशी मागणी समितीनेच केली होती. ही मुदतवाढ देण्यास सामान्य प्रशासन विभागाने मंजूरी दिली आहे. याबाबतचा शासन आदेश लवकरच काढण्यात येणार […]
Mohan Bhagwat : मणिपूर (Manipur Violence) सध्या शांत होत आहे. पण, आपापसांत हा वाद कसा झाला? अनेक वर्षांपासून तिथे मैतेई व कुकी सोबत राहत होते. अचानक कसा वाद झाला? मणिपूर भारताच्या सीमेवरील राज्य आहे. तिथे असे वाद होण्यात कुणाचा फायदा आहे? हे सगळं करणारे बाहेरचे लोक होते का? असे सवाल भागवत यांनी उपस्थित केले. केंद्र […]
Uddhav Thackeray : ठाकरे गट आणि भाजप-शिंदे गटातील (Uddhav Thackeray) आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरुच आहेत. शिवसेना फोडल्याचा राग अजूनही ठाकरे गटाच्या नेत्यांच्या मनात धुमसत आहे. त्यामुळेच या नेत्यांकडून जहरी टीका केली जात असते. आताही सामनातून पुन्हा एकदा अशीच जळजळीत टीका करण्यात आली आहे. सत्तेचा माज आणि अहंकार रावणाच्या नसानसांत उसळत होता. त्या अहंकाराचा नाश शेवटी […]