केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेत राज्याच्या ग्रामविकास विभागाने चांगली कामगिरी केली आहे. केंद्र सरकार आणखी दहा लाख घरांना मंजुरी देणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे घेण्यात आलेल्या दहावी बारावीच्या 21 लाख विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर
land records officer ने लाचेची मागणी पुर्ण न झाल्याने व्यवसायिकाच्या मालमत्तेचे नुकसान केल्याने या अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे.
Pakistan च्या नागरिकांना लवकरात लवकर भारत सोडण्याचे आदेश भारत सरकारने नागरिकांना दिले आहे.
Court Relief To Rahul Gandhi In Swatantryavir Savarkar Case : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अपमान प्रकरणी कॉंग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांना (Rahul Gandhi) मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालायने हा खटला तहकूब केल्याचं समोर आलंय. पुणे येथील प्रथमवर्ग एमपी एमएलए न्यायालयाचे विशेष न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे यांच्यासमोर लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधींविरोधात (Swatantryavir […]
माझे वडील कुटुंबाचा एकमेव आधार, माझ्या समोरच त्यांना तीन गोळ्या मारल्या. आज मी त्यांना अग्नी दिलाय, यावर माझा विश्वास नाहीये. - आसावरी जगदाळे