या प्रकरणी राहुल रामराजे मक्तेदार (वाकड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नाहाटा, अजय श्यामकांत चौधरी, अॅड. रविराज गजानन जोशी या तिघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये आयोजित करण्यात
यंदा बारावीची परीक्षा दरवर्षीपेक्षा १० दिवस अगोदर झाली होती. ११ फेब्रुवारी ते ११ मार्च या बारावीची परीक्षा झाली होती. तर
पुरंदर विमानतळासाठी जमिनी देण्यास सात गावांतील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. विमानतळाच्या ड्रोन सर्वेलाही ग्रामस्थांचा विरोध आहे.
उल्हास नदी जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या नदीत बदलापूर पासून कल्याणपर्यंत ठीकठिकाणी नाल्यातील घरगुती आणि रासायनिक सांडपाणी
सरकारी उपक्रमांमुळे भारतीय बांधकाम क्षेत्रात दमदार विकास दिसून येतोय. आता टाटा ब्लूस्कोप स्टीलतर्फे प्रिझ्मा® लॉन्च करण्यात आले.