राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका. निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा योग्य नाही.
विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी नाही तर शेतकऱ्यांची आघाडी असणार, अशी घोषणा आमदार बच्चू कडू यांनी केली.
नागपूर जिल्हा बँकेतील कथित घोटाळा प्रकरणात शिक्षेविरोधात केदार यांची याचिका सुप्रीम कोर्टाने आज फेटाळून लावली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आयोजित बैठकीला तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने आमदार नितीन देशमुखांनी अधिकाऱ्यांना कोंडूनच घेतलं.
वादग्रस्त आयएएस अधिकारी पुजा खेडकर यांच्या अडचणी काही कमी होताना दिसंत नाहीत. त्यांची कालही वाशीम येथे अधिकाऱ्यांकडून चौकशी झाली आहे.
महायुती आणि राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य झाल्या तर मी स्वतः विधानसभा निवडणुकीत माघार घेईल.