विदर्भात मॉन्सूनचं तिसऱ्यांदा निर्धारित तारखेच्या आधी आगमन झाल आहे. सध्या मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे.
विनाकारण संघाला लोकसभा निवडणुकीत ओढण्यात आलं असं म्हणत नेत्यांच्या वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण झाल्याचं मत मोहन भागवतांनी व्यक्त केलं.
मोदींच्या मंत्रिमंडळात प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांचीही वर्णी लागल्याने त्यांच्या गावात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे
प्रेम प्रकरणात दगा दिलेल्या प्रियकराविरुद्ध तक्रार करण्यासाठी गेलेल्या एका तरुणीला चक्क वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानेच शारीरिक सुखाची मागणी केली.
राज्यात महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) 30 जागा मिळाल्या आहेत. तर महायुतीला 17 जागांवर समाधान मानावं लागलं.
गडचिरोली-चिमूर (Gadchiroli-Chimur) लोकसभा मतदारसंघातून डॉ. नामदेव दासाराम किरसान विजयी झाले आहेत. किरसान हे एक लाख मतांनी विजयी झाले आहेत.