नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आज सकाळपासून नितीन गडकरी यांना 3 वेळा जीवे मारण्याची धमकी देणारे फोन आले आहेत. पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात धमकीचा फोन आला आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनीही जनसंपर्क कार्यालय गाठले. नितीन गडकरी हे मोदी सरकारमधील सर्वोत्तम […]
चंद्रपूर : नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवत सुशिक्षित बेरोजगार तरुणांकडून लाखो रुपये घेतल्याचा आरोप करत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे माजी स्वीय सहायक अजय धवणे यांना एका व्यक्तीनं लाथा बुक्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओमुळं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. धवने यांनी मारहाण करत असलेल्या व्यक्तीकडून नोकरी लावून देण्याच्या नावावर 13 […]
बुलढाणा : अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा मोठा अपघात झाला आहे. रस्ता क्रॉस करताना हा अपघात झाला आहे. त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. बच्चू कडू यांना एका दुचाकीस्वारानं जोरदार धडक दिली. त्यात ते जखमी झाले असून त्यांना तात्काळ अमरावतीच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बुधवारी आमदार बच्चू कडू यांचा अपघात […]
आमरावती : मागील 20 दिवसांत महाराष्ट्रातील तीन आमदारांच्या कारला अपघात झाला आहे. आज अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा रस्ता क्रॉस करताना अपघात झाला आहे. यानंतर आता पुन्हा एकदा आमदारांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. बच्चू कडू यांना एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याने डोक्याला मार लागला आहे. यात ते जखमी झाले असून त्यांना […]
नागपूर : नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते समृध्दी महामार्गाचं लोकार्पण करण्यात आलंय. बहुप्रतिक्षेनंतर अखेर समृध्दी महामार्ग नागरिकांसाठी खुला करण्यात आलाय. हा समृध्दी महामार्ग गरिबांसाठी नसून श्रीमंतांसाठी बनवण्यात आल्याची टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलीय. ते म्हणाले, ज्या समृध्दी महामार्गाची प्रशंसा शिंदे-फडणवीसांकडून केली जात आहे, त्याच महामार्गावर अनेक अपघात होत आहेत. ज्या गाड्यांचा अपघात झालाय […]
चंद्रपूर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे विरोधकांबरोबर जाऊन मिळाले. अशा लोकांना तुम्ही माफ करणार आहात का? असा सवाल चंद्रपूर येथे आयोजित जाहीर सभेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डी यांनी उपस्थितांना विचारला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव बंद केले. […]