- Letsupp »
- vidarbha
विदर्भ
-
दाखवलेले स्वप्न पूर्ण न करणाऱ्या नेत्यांची लोक धुलाई करतात, नितीन गडकरींची फडणवीसांसमोर टोलेबाजी
Nitin Gadkari News : लोक म्हणतात तुम्ही काहीही स्वप्न दाखवता, पण लक्षात ठेवा स्वप्न दाखवणारे नेतेच लोकांना आवडतात, पण दाखवलेले स्वप्न पूर्ण करीत नाही अशा नेत्यांची लोक धुलाई केल्याशिवाय देखील राहत नसल्याची टोलेबाजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी केली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांच्या मतदारसंघात आयोजित कार्यक्रमात गडकरींनी हे भाष्य केलं आहे. […]
-
Buldhana Accident : भीषण अपघात! बुलढाण्यात दोन बस समोरासमोर धडकल्या, 5 जणांचा जागीच मृत्यू
Buldhana Bus Accident : बुलढाणा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील मलकापूर येथे दोन खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन ट्रॅव्हल बस समोरासमोर धडकल्या. मलकापूर शहरातील हायवे क्रमांक सहावर ही दुर्घटना घडली. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 25 ते 30 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघात भीषण असल्याने […]
-
मुंबई-ठाण्याला झोडपले! आज ‘या’ जिल्ह्यांना बसणार पावसाचा तडाखा; हवामान खात्याचा इशारा
Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम आहे. आजही अनेक जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पावसाचा जबर फटका बसला आहे. खरिप हंगामावर संकट आले आहे. नदी नाल्यांना पूर आला आहे. आज शुक्रवारी मुंबईसह, ठाणे, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर […]
-
चंद्रपुरात 8 जणांवर काळाचा घाला! शेतात काम करण्यासाठी गेले पण परतलेच नाही…
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात (Chandrapur) बुधवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह धो धो पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने सर्वांचीच दाणादाण उडाली. या दरम्यान, एक दु:खद घटना घडली आहे. चंद्रपूर जिल्यातील नागभीड, ब्रम्हपुरी, पोंभुर्णा, कोरपना आणि गोंडपिंप्री तालुक्यात वीज पडून आठ जणांचा मृत्यू झाला असून नऊ जण गंभीर जखमी झालेत. या घटनेमुळं जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत […]
-
समृद्धीवर तंत्र-मंत्र! पूजा करून अपघातग्रस्तांना श्रद्धांजली; तरूणाविरोधात गुन्हा दाखल
Samruddhi Mahamarga Accident : जुलै महिन्याची सुरुवातच समृद्धी महामार्गावरील खासगी ट्रॅव्हल बसच्या भीषण अपघाताने झाली. या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर या महामार्गावरील एका घटनेची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अपघातातील मृतांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी शेकडो भक्तांकडून अपघात स्थळी श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र, त्याचे व्हिडिओ व्हायरल करून पूजा केल्याने अपघात […]
-
अमरावती जिल्हा बँकेत ‘एका’ मतासाठी ‘दोन’ कोटी : सत्ता हिरावलेल्या बच्चू कडूंवर यशोमती ठाकूरांचे आरोप
मुंबई : अमरावती जिल्हा बँकेत सत्ताबदल करण्यासाठी आणि काँग्रेसचे संचालक फोडण्यासाठी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष बच्चू कडू यांनी मोठ्या प्रमाणात पैशांचा व्यवहार केला असल्याचा आरोप, काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी केला. त्या मुंबईत विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा दिवस सुरु होण्यापूर्वी माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी फुटलेल्या संचालकांवरही भाष्य केलं. (Amravati District co-operative bank chairman and vice chairman […]









