“देवेंद्र फडणसवीस यांनी फक्त संकल्पना ठेवली नाही, त्यांनी ती पूर्ण देखील केली. त्यांच्या पुढाकारातून जागतिक दर्जाचं हॉस्पिटल येतेच उभे राहिले आहे.”असं वक्तव्य मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. नागपूर येथील डॉ. आबाजी थत्ते सेवा व अनुसंधान संस्था संचालित नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय […]
Maharashtra Politics : केंद्रीय नेतृत्वाचा आदेश मान्य करत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडलं. त्यानंतर मुख्यमंक्षी पदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली. आता शिंदे-फडणवीस सरकार येऊन नऊ महिने उलटल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी मनातलं सांगून टाकत देवेंद्र फडणवीसच […]
मला भाजपकडून कोणतीही ऑफर मिळाली नसून मी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं स्पष्टीकरण काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी दिलं आहे. मध्यांतरी आशिष देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या, पण देशमुख यांनी प्रवेश केला नाही. मात्र, आज नागपूरमध्ये आज आशिष देशमुख भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला गेले होते. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना […]
City beautification competition : नगरविकास खात्याचा शहर सौंदर्यीकरण स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व त्यापाठोपाठ अजित पवार यांच्या शहरांनी टॉप तीनमध्ये स्थान मिळवले आहे. म्हणजेच या स्पर्धेत नागपूर महापालिकेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर दुसऱ्या स्थानी ठाणे व तिसऱ्या स्थानावर पिंपरी चिंचवड महापालिका आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या सर्वांचे अभिनंदन केले. […]
राज्याचं सरकार मुख्यमंत्री एकनाश शिंदे नाहीतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच चालवतात, मुख्यमंत्र्यांकडेच अधिकार असतात पण एकनाथ शिंदे यांच्याकडे अधिकार नसल्याचा खोचक टोला ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी लगावला आहे. दरम्यान, आमदार देशमुखांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आज सकाळीच पाणी प्रश्नासाठी संघर्ष यात्रा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घरी निघाली होती. यावेळी नागपूरच्या वेशीजवळ ही यात्रा अडवण्यात आली. यावेळी नितीन […]
Maharashtra Tiger Population:पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अलीकडेच देशात 3 हजार 167 वाघ असल्याची घोषणा केली होती. राज्यात सध्या 446 वाघांची संख्या नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत 23 टक्के वाढ झाली आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 206 ते 248 वाघ आहेत. वाइल्डलाइफ सोसायटी ऑफ इंडिया (Indian Wildlife Society) आणि नॅशनल टायगर […]