- Letsupp »
- vidarbha
विदर्भ
-
हंगामाच्या नमनालाच बियाण्यासाठी शेतकऱ्यांवर भटकंतीची पाळी, अजित – १५५ बीटी बियाण्याचा तुटवडा; साठेबाजी की टंचाई?
अकोला : निम्मा जून महिना उलटून गेला तरी मृगाच्या पावसाचा अद्यापही थांगपत्ता नाही. मान्सूनचे (Monsoon) यंदा 11 जून रोजी महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले. मात्र, अद्यापही अद्याप पाऊस झालेला नाही. त्यामुळे येऊ घातलेल्या खरीप हंगामाची (Rainy season) अद्याप सुरुवात झाली नाही. कोरडवाहू क्षेत्रात कपाशीच नव्हे तर अन्य वाणांचा दाणाही पडला नाही. तथापि, कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या […]
-
अदानी समूहाच्या प्रकल्पाला पर्यावरणप्रेमींचा आक्षेप, कोळसा खाणीबाबत ‘अदानी’च्या हितासाठी घाईने सुनावणी
Coal Mines : नागपूरमधील कोराडी येथील 2×660 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्पाला विरोध होत असतांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे (Maharashtra Pollution Control Board)13 जुलै रोजी कोळसा खाणीबाबत (Coal Mines)जनसुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे अदानी समूहाला संबंधित खाण मिळाली आहे. अदानी समूहाच्या (Adani Group)खाणीला परवानगी द्यायची असल्यानं कोराडी येथील प्रस्तावित प्रकल्पाची सुनावणी एवढ्या घाईगडबडीत झाल्याचा संशय पर्यावरणवाद्यांनी […]
-
वर्ध्यात बोगस बियाणांची विक्री करणाऱ्या १० जणांच्या टोळीला अटक, दीड कोटींचे बियाणे जप्त
वर्धा : २३ जून पासून मान्सून (Monsoon) हजेरी लावणार असल्यानं विदर्भात शेतकऱ्यांची सोयाबीन, कपाशीसह विविध बियाणे खरेदीसाठी (Buying seeds) लगबग सुरू झाली. याचाच फायदा घेऊन अनेक बोगस बियाणांची (Bogus seeds) विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार वर्ध्यात उघडकीस आला. वर्ध्यातील बनावट कापूस बियाणे बनविणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी बुधवारी (१४) छापा टाकला. या छाप्यात कारखान्यातून तब्बल १ कोटी […]
-
‘बीआरएस’चे नागपूरमध्ये पक्ष कार्यालय… भाजपच्या बालेकिल्ल्यातून प्रस्थापितांना हादरे देण्याची तयारी
BRS Party Office in Nagpur : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समितीने (BRS) महाराष्ट्रात दमदार एन्ट्री घेतली आहे. मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र त्यानंतर आता विदर्भाकडे पक्षाने मोर्चा वळवला आहे. पक्षात नेतेमंडळी, कार्यकर्त्यांची इनकमिंग तर सुरू आहेच पण, आता पक्ष कार्यालयही सुरू करण्यात येणार आहे. यासाठी पक्षाने भाजपचा बालेकिल्ला असलेल्या […]
-
महात्मा गांधींच्या महारोगी सेवा समितीची 350 एकर जमीन लाटण्याचा प्रयत्न
Maharogi Seva Samiti : कुष्ठरोग हा भयंकर आजार आहे. एकेकाळी भारतात हजारो कुष्ठरोग रुग्ण आढळून येत होते. बाबा आमटे (Baba Amte) यांच्यासारख्या समाजसेवकांनी या आजाराचे उच्चाटन करण्यासाठी आणि महारोग्यांची सेवा करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी देखील 1936 मध्ये वर्धा शहरात कुष्ठरोग पीडित रुग्णांची देखभाल आणि सुश्रृषा कण्यासाठी महारोगी […]
-
माजी आमदार रेड्डींनी फडणवीस, बावनकुळेंसमोरच जयस्वालांसह तुमानेंवर काढली भडास
Mallikarjun Reddy On Ashish jayswal krupal tumane : रामटेकचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डींनी रविवारी झालेल्या भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात आपल्याच पक्षातील नेत्यांचे वाभाडे काढले आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडला. त्याचवेळी रामटेकचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डींनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार आशिष जयस्वाल आणि खासदार कृपाल तुमाने यांच्यावर […]









