नागपूर : देवेंद्रजी आपण महिलांबाबत बोलत असता, पण सहा महिन्यात एक महिला मंत्री करण्यासाठी सापडली नाही का? मी आता वहिंनींना (अमृता फडणवीस) जरा बघा यांच्याकडे म्हणून. त्यांनी सांगितल्यास लगेच होऊन जाईल, असा टोमणा अजित पवार यांनी फडणवीसांना लागवला. ते पुढे म्हणाले की, आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि 18 मंत्री सभागृहात आहेत, पण एकही महिला मंत्री […]
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना हायकोर्टाचा मोठा दिलासा मिळाला आहे. अनिल देशमुखांच्या जामीनाच्या स्थगितीला मुदत वाढवून देण्याच्या सीबीआयची मागणी हायकोर्टानं फेटाळली आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयानं देशमुखांच्या जामीनाला दिलेली वाढीव स्थगिती आज संपणार आहे. देशमुख यांच्या सीबीआयने त्यांच्या जामिनाला स्थगिती देण्यासाठी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. देशमुख यांची ऑर्थर रोड कारागृहातून […]
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीम बाग येथील स्मृति मंदिरात आज भाजपच्या आमदारांचा संघपदाधिकाऱ्यांकडून अभ्यासवर्ग घेतला जाणार आहे. यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी महत्वाचे वक्तव्य केले आहे. नागपुरातील स्मृती मंदिरमध्ये सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीला पुष्पांजली करण्यासाठी अनेक मंत्री, आमदार दाखल झाले आहेत. आज […]
नागपूर : विधान भवनमधील भोजन व्यवस्थेबाबत दिरंगाई करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी चांगलेच फैलावर घेतले. झालेल्या दिरांगाईबाबत या शासकीय अधिकाऱ्यांना लेखी स्पष्टीकरण देण्याबाबत यावेळी सांगण्यात आले. आमदार अमोल मिटकरी यांनी याबाबत तक्रार केली होती. त्याबाबत डॉ. गोऱ्हे यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार अमोल मिटकरी, विधान परिषद सचिव […]
नागपूर : राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारनं मोठी घोषणा केलीय. शासकीय आयटीआयमधील विद्यार्थ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. कारण विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या दरमहा विद्यावेतनात मोठ्या प्रमाणात वाढ होणारय. अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना 40 रुपये विद्यावेतन दिले जात होते. त्यात आता मोठी वाढ होणार असून 500 रुपयांचं विद्यावेतन देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती कौशल्य विकास […]
अमरावती : देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द उच्चारणाऱ्या कालीचरण महाराज पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कारण कालीचरण महाराज यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. आपले सर्व देवी-देवता हिंसक आहेत. म्हणूनच आपण त्यांची पूजा करतो. देश आणि धर्मासाठी खून करणे वाईट नाही, असे कालीचरण महाराज म्हणाले आहेत. नेमकं काय म्हणाले कालीचरण महाराज? आपले […]