- Letsupp »
- vidarbha
विदर्भ
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
महात्मा गांधींच्या महारोगी सेवा समितीची 350 एकर जमीन लाटण्याचा प्रयत्न
Maharogi Seva Samiti : कुष्ठरोग हा भयंकर आजार आहे. एकेकाळी भारतात हजारो कुष्ठरोग रुग्ण आढळून येत होते. बाबा आमटे (Baba Amte) यांच्यासारख्या समाजसेवकांनी या आजाराचे उच्चाटन करण्यासाठी आणि महारोग्यांची सेवा करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी देखील 1936 मध्ये वर्धा शहरात कुष्ठरोग पीडित रुग्णांची देखभाल आणि सुश्रृषा कण्यासाठी महारोगी […]
-
माजी आमदार रेड्डींनी फडणवीस, बावनकुळेंसमोरच जयस्वालांसह तुमानेंवर काढली भडास
Mallikarjun Reddy On Ashish jayswal krupal tumane : रामटेकचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डींनी रविवारी झालेल्या भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात आपल्याच पक्षातील नेत्यांचे वाभाडे काढले आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडला. त्याचवेळी रामटेकचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डींनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार आशिष जयस्वाल आणि खासदार कृपाल तुमाने यांच्यावर […]
-
113 आमदार असताना मुख्यमंत्रीपद सोडलं… फडणवीसांनी सांगितली ‘मन की बात’
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : भाजप-शिवसेना युतीचे सरकार हे सत्तेसाठी तयार झालेलं सरकार नाही. सत्तेसाठी तयार झालं असतं तर 113 लोक आपल्याकडे होते. मी मुख्यमंत्री झालो असतो पण हे सरकार सत्तेसाठी तयार केलेलं नाही तर विचारांसाठी तयार केलेलं सरकार आहे. ज्यावेळी पक्षाने सांगितले की तुम्हाला उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घ्यायची आहे. त्यावेळी मी मुख्यमंत्रीपद सोडून उपमुख्यमंत्री […]
-
Amravati : वादळाने मंडप कोसळला; भाजपचे खासदार, आमदार बचावले
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कार्यकाळाला नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने भाजपकडून देशभरात सरकारी योजनांची अंमलबजावणी, विकासकामांची नागरिकांना माहिती देण्यात येत आहे. त्यासाठी राज्यभरात भाजपकडून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथे असाच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे दरम्यान जोरदार वादळ आले. या वादळात मंडळ कोसळला. त्यात भाजपचे (Bjp) […]
-
नागभीड-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, 6 ठार, एकाच कुटूंबातील पाच जणांवर काळाचा घाला
A speeding car collided with a bus, six people from the same family died tragically : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड-नागपूर महामार्गावर (Nagbhid-Nagpur highway) शनिवारी खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच, तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. किन्ही गावाला पत्नीला आणायला जात असताना हा अपघात झाला. या भीषण अपघातामुळे परिसरात एकच […]
-
कॅबिनेटचा दर्जा मिळताच नाराज बच्चू कडुंनी गायले CM शिंदेंचे गोडवे…
आमदार बच्चू कडू यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गोडवे गात असल्याचं दिसून येत आहे. पदापेक्षा काम महत्वाचं अन् काम शिंदे सरकार देत असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय. त्यावरुन सत्ताधाऱ्यांविरोधात बोलणारे बच्चू कडू अचानक मुख्यमंत्री शिंदेंचे गोडवे गात असल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगलीय. अहमनगरमध्ये खळबळ, सौंदर्य प्रसाधनाच्या स्टोअर्समध्ये आढळल्या तलवारी, मालकाला […]










