बुलढाणा : कापसासह (cotton) सोयाबीन (soybean) आणि पीक विम्याच्या (Peek Vima) प्रश्नांवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. तुपकर यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. या आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा दावा रविकांत तुपकर यांनी केला आहे. Modi Govt : एका झटक्यात 13 राज्यपाल बदलले तत्पूर्वी शेतकरी […]
बुलढाणा : शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नावर आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani shetkari Sanghatana) रविकांत तुपकरांसह (Ravikant Tupkar) दोनशे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शनिवारी रविकांत तुपकर यांच्या आंदोलनावळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर रविकांत तुपकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आता तुपकर यांनी पोलीस स्थानकातच अन्नत्याग आंदोलन सुरु केलंय. जोपर्यंत लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत अन्नाचा एक […]
नागपूर : भ्रष्टाचाराच्या आरोपात तब्बल 13 महिने 28 दिवस कारागृहात राहिल्यानंतर जामिनावर बाहेर आलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) नागपुरातील (Nagpur) निवासस्थानी पोहचले. त्यापूर्वी त्यांचे नागपूर विमानतळावर कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची विमानतळावरुन कार्यकर्त्यांनी रॅली काढली होती. यासाठी दोन थार गाड्या सजवण्यात आल्या होत्या. रॅली कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली होती. […]
अमरावती : आमदार आदित्य ठाकरे यांना आमदार रवी राणा यांनी आव्हान दिले आहे. आदित्य ठाकरे यांनी राजीनामा देऊन माझ्या बडनेरा विधानसभा क्षेत्रात उभे राहावे. रवी राणा निवडणूक लढवायला तयार आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यावेळी खासदार नवनीत राणांनी देखील त्यांना आव्हान दिले होते. की, महाराष्ट्रामधुन उध्दव ठाकरे यांनी कोणत्याही ठिकाणाहुन उभं रहावेत त्यांच्या विरोधात […]
वर्धा : साहित्यिकांनी निर्भीडपणे आपले विचार मांडले पाहिजे, त्यांचा अधिकार राजकारण्यांनी मान्य केला पाहिजे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. गडकरी 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यात बोलत होते. यावेळी गडकरी म्हणाले, साहित्यिकांनी समाजाला जोडण्याचं काम केलं आहे. समाजाला चांगल्या दिशेने नेण्याचं काम केलंय. जे चांगलं आहे ते त्रिकालबाधित […]
वर्धा : राजकारणी लोक साहित्यिकांची प्रेरणा आहेत. आम्ही नसलो तर साहित्यिकांना काम उरणार नाही. आमच्यात देखील साहित्यिक लोक आहेत. सकाळी नऊ वाजल्यापासून आमच्यातलं साहित्य ओसंडून वाहतं, असा मिश्किल टोला ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) व्यासपीठावरुन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लागवला. काही लोकांना प्रश्न पडतो की साहित्याच्या व्यासपीठावर […]