- Letsupp »
- vidarbha
विदर्भ
-
नागपूर हादरलं ! प्रियकराने केली प्रेयसीची हत्या
नागपूर : नागपुरातील वाठोडा पोलीस स्टेशनमध्ये दोन दिवसापूर्वी महिलेची फरार असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीस त्यामहिलेचा शोध देखील घेत होते. अशातच पोलिसांनी एकाला पकडले त्याची विचारपूस केली असता त्याने हत्येचि कबुली दिली की दीपक तिला घेऊन शिवारायत गेला होता व अत्याचार करून हत्या केली. आरोपी दीपक इंगळे आणी मृत महिले चे प्रेम संबंध […]
-
Sushma Andhare : राहुल गांधींची खासदारकी रद्द करणे हा नरेंद्र मोदींचा पराभव
नागपूर : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करणं हा एका अर्थाने भारतीय जनता पार्टी (BJP) आणि पर्यायाने नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा नैतिक पराभव आहे. राहुल गांधी यांच्या प्रश्नांना जेव्हा ते उत्तरच देऊ शकलेले नाही तेव्हा त्यांच्यापासून फळ काढण्यासाठी हिडंबर्ग रिपोर्टवर (Hindenburg Report) जेव्हा त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही आणि आदानींचे हितरक्षण करणे ही […]
-
माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या पुतण्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत, चंद्रपुरात खळबळ
चंद्रपूर : चंद्रपुरचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष आणि भाजप नेते हंसराज अहिर (Hansraj Ahir) यांचा पुतण्या आणि त्यांच्या मित्राचा मृतदेह चंदीगडमध्ये संशयास्पद स्थितीत सापडला आहे. महेश हरिश्चंद्र अहिर आणि हरीश धोटे अशी त्यांची नावे आहेत. या घटनेने चंद्रपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, हंसराज अहीर […]
-
NIA Action : नागपूरमध्ये दोघे पाकिस्तानच्या संपर्कात, एनआयएच्या धाडीत धक्कादायक माहिती
नागपूर : नागपूरमध्ये एनआयएने धाड टाकली आहे. नागपूरमधील हंसापुरी भागात ही झाडाझडती घेतली जात आहे. दोन लोकांची विचापूस एनआयएकडून केली जात आहे. या लोकांकडून पाकिस्तानशी व्हाट्सअॅप चॅटींग केली जात असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. त्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे. पहाटे 4 वाजल्यापासून हे धाडसत्र सुरू झालं आहे. यामध्ये पाकिस्तानशी व्हाट्सअॅप चॅटींग करणाऱ्या दोघांची विचारपूस […]
-
फडणवीस म्हणाले…आम्ही कधीच आडमुठी भूमिका घेतली नाही
नागपूर : जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. यामुळे राज्यातील अनेक सरकारी विभागातील कामकाजाची व्यवस्था कोलमडली होती. मात्र सरकारने आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचार्यांनी संप मागे घेतल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सर्व संघटना आणि सरकारी कर्मचार्यांचे आभार मानले आहेत. तसेच सरकारने नेहमीच कर्मचाऱ्यांची […]
-
Washim : जैन मंदिरात दोन पंथाचा वाद चिघळला, पोलिस बंदोबस्त तैनात…
वाशिम : वाशिम जिल्ह्यातील जैन समाजाची काशी म्हणजेच शिरपूर इथलं भगवान पार्श्वनाथ मंदिर. या मंदिरात श्वेतांबर आणि दिगंबर पंथीयांमध्ये आज वाद उफाळून आला. मांसाहार करणारे बाऊंसर मंदिरात ठेवल्याने हा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. मंदिरात बाऊंसरची गरजच काय? असा सवाल उपस्थित करत दिगंबर पंथीयाने आक्षेप घेतला. त्यानंतर दोन गटांत हाणामारी झाल्याचा प्रकार घडला. आता […]









