- Letsupp »
- western maharashtra
पश्चिम महाराष्ट्र
-
अहमदनगरमध्ये ‘रमाई’ चळवळीचे साहित्य संमेलन…
अहमदनगरध्ये माता रमाबाई आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त येत्या 27 तारखेला रमाई चळवळीचे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. नगर शहरातील स्वास्तिक चौकातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाची माहिती संमेलनाच्या मुख्य निमंत्रक डॉ. रेखा मेश्राम यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. Arvind Kejriwal : भाजप आमदार फोडून सत्ता स्थापन […]
-
96 वर्षांच्या वृद्धाची निवेदनासाठी धडपड; फडणवीसांशी बोलता बोलताच आली भोवळं अन्…
Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आज सोलापूर (Solapur)दौऱ्यावर आहेत. त्यादरम्यान फडणवीसांनी सोलापूरमधील महसूल भवनाचे उद्घाटन (Inauguration of Revenue Building)केले. याचवेळी एक धक्कादायक घटना घडली आहे. या कार्यक्रमावेळी देवेंद्र फडणवीसांना निवेदन देण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्याला भोवळ आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भोवळ आल्यानंतर त्या ठिकाणी एकच खळबळ उडाली. त्यावेळी फडणवीसांनी तात्काळ मदत […]
-
महेंद्र पंडित कोल्हापुरचे नवे एसपी, शैलेश बलकवडे आता पुण्यात
Kolhapur Police : बृहन्मुंबईचे पोलिस उपायुक्त महेंद्र कमलाकर पंडित यांची कोल्हापूर पोलिस अधिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांची पुणे येथील राज्य पोलिस दलाचे समादेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महेंद्र पंडित 2013 मध्ये आयपीएस झाले आहेत. त्यानंतर भारतीय पोलिस सेवेत पोलिस अधिक्षकपदाचे प्रशिक्षण घेतले. नांदेडमध्ये त्यांनी दोन वर्षाच्या काळात पोलीस […]
-
देवेंद्र फडणवीसांचे नगरमध्ये रात्रीचे खलबते ! विखे-शिंदेंच्या वादाचे काय होणार ?
Devendra Fadnavis Ahmednagar Tour: अहमदनगर जिल्ह्याचे प्रभारी असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शासकीय दौऱ्याबरोबरच ते पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तब्बल दोन दिवस ते नगर जिल्ह्यात असणार आहेत. तर एक मुक्कामही ते नगर शहरात करणार आहे. त्यामुळे त्या रात्री जोरदार राजकीय खलबते होणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाची तयारी […]
-
गुड न्यूज ! नगरकरांना लवकरच मिळणार ‘अमृतचे’ पाणी
नगरकरांसाठी आता आनंदाची बातमी आहे. बहुप्रतिक्षीत अमृत पाणी योजनेचे काम अखेर पूर्ण झाले आहे. येत्या आठ दिवसांत अमृत योजनेचे पाणी नगरकरांना मिळणार आहे. अहमदनगर महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे यांनी हे जाहीर केले आहे. BCCI चा प्लेऑफसाठी नवा उपक्रम, डॉट बॉल टाकल्यास… करावे लागणार ‘हे’ काम नगरकरांना पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, यासाठी अमृत पाणी योजना […]
-
महाविकास आघाडीने संजय राऊतांचं धर्मांतरण केलंय, आमदार नितेश राणेंची टीका
Trimbakeshwar Temple : महाविकास आघाडीने संजय राऊतांचं धर्मांतरण केलंय, अशी खोचक टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांवर केलीय. दरम्यान, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेशाचा वाद मिटलेला असताना आज भाजपचे आमदार नितेश राणे यांनी महाआरती केली आहे. त्यानंतर राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. UPSC 2022 Result […]









