- Letsupp »
- western maharashtra
पश्चिम महाराष्ट्र
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
शिक्षकाने पत्नीचा गळा चिरला, मुलाचा उशी ठेऊन जीव घेतला अन् स्वत:ही संपला
Solapur News : सोलापुरातील बार्शीमधून मनाला चटका देणारी बातमी समोर आली आहे. एका शिक्षकाने आपलं अख्ख कुटुंबच संपवून(Murder) स्वत: आत्महत्या(Suicide) केल्याचं समोर आलं आहे. शिक्षकाने पत्नीचा गळा चिरुन मुलाचा उशी ठेऊन जीव घेत स्वत: गळफास घेत आत्महत्या केलीयं. विशेष म्हणजे पती-पत्नी दोघेही शाळेत शिक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. या घटनेमुळे सोलापूर जिल्हा हादरुन गेला असून […]
-
कोयना-कृष्णेचा पाणी प्रश्न पेटला! कोयनेचा सातबारा देसाईंच्या नावावर नाही, संजयकाका पाटलांची सडकून टीका
Koyna-Krishna : गेल्या काही दिवसांपूर्वी मराठवाड्यातील पाणी प्रश्न पेटला होता. त्यानंतर राज्य सरकारने जायकवाडीतून मराठवाड्याला पाणी सोडण्याचे आदेश दिले. हा पाणी प्रश्न सुटत नाही, तोच आता कोयना-कृष्णा पाणी प्रश्नावरून (Koyna-Krishna) सातारा आणि सांगली जिल्ह्यात चांगलचं वातावरण पेटलं. कोयनेतून सांगलीला पाणी सोडण्यावरून महायुतीमध्येही संघर्ष उफाळून आल्याचं दिसतं. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्यावर भाजपचे खासदार […]
-
Ajit Pawar : ‘कायद्याच्या चौकटीत टिकणारंच आरक्षण दिलं पाहिजे’; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Ajit Pawar : राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. राजकारणातही सध्या याच मुद्द्यावर सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे. आता याच मुद्द्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही भाष्य केले आहे. मराठा आरक्षणाच्या […]
-
मला लुंग्या सुंग्याच्या सर्टिफिकेटची गरज नाही; राजू शेट्टींनी घेतला सदाभाऊंचा समाचार
Raju Shetti on Sadabhu Khot सांगली : ऊसदरावरून माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhu Khot) यांच्यात जोरदार खडाजंगी झाली आहे. ऊस उत्पादकांना पहिली उचल 3 हजार 300 रुपये मिळाली असती. पण शेतकरी नेत्याने कारखानदारांशी सेटलमेंट केल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांच्यावर केला होता. त्याला आता […]
-
Kartiki Ekadashi : पंढरपूरसाठी नवं काय? फडणवीसांनी केली मोठी घोषणा
Kartiki Ekadashi : कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय (Kartiki Ekadashi) महापूजा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली. राज्यातील सर्व समाजघटकांच्या मनोकामना पूर्ण करण्याची शक्ती आणि आशीर्वाद दे, असे साकडे देवेंद्र फडणवीस यांनी पांडुरंगा चरणी घातले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र धर्म वारकऱ्यांनी जिवंत ठेवला. विकास आराखडा […]
-
Road Accident : बस उलटून भीषण अपघात; गाढ झोपेत असताना 3 प्रवाशांचा मृत्यू
Road Accident : राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ (Road Accident) होत आहे. आताही असाच एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या खासगी आराम बसचा कोल्हापूरजवळील पुई खडी परिसरात अपघात झाला. या अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ही दु्र्दैवी घटना घडली. या […]









