Shrimant Chhatrapati Shahu Maharaj : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. येवल्यातील सभेनंतर बीडमध्ये शरद पवार यांची सभा झाली. आता पुढची सभा कोल्हापुरात (Kolhapur) होत आहेत. या सभेच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती (Shrimant Chhatrapati Shahu Maharaj) यांनी स्विकारले आहे. त्यामुळे शरद पवार गटाकडून शाहू महाराज लोकसभा लढवणार […]
कोल्हापूर : सतेज पाटील (Satej Patil) आणि धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) ही दोन्ही नावे राज्याला नवीन नाहीत. एक काँग्रेसचे मातब्बर नेते तर दुसरे भाजपचे खासदार. पाटील आणि महाडिक गट हे कोल्हापूरच्या राजकारणातील मोठं प्रस्थ आहेत. काही दिवसांपूर्वीच या दोन्ही गटांनी एकमेकांना ‘बिंदू चौकात या, हिशोब करू’ असे आव्हान दिले होते आणि त्यामुळे कोल्हापुरातील राजकीय वातावरण […]
अहमदनगर : स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यावर (Bhuikot Fort) भारतविरोधी घोषणा देणाऱ्या तरुणांना शिवसेनेच्या शिंदे गटाच्या युवा पदाधिकाऱ्याने कोर्टात चोप दिला. ही घटना बुधवारी दुपारी चार वाजता घडली. अचानक घडलेल्या या घटनेने न्यायालयात एकच गोंधळ उडाला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार शिवसेनेच्या शिंदे गटाचे युवा संघटक अमोल हुंबे (Amol Humbe) याला भिंगार कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अमोल […]
Earthquake : देशात ठिकठिकाणी भूकंपाचे (Earthquake) धक्के बसत आहेत. उत्तर भारतातील अनेक ठिकाणी भूकंप झाला होता. त्यानंतर आज3 महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून फक्त 5 किलोमीटर खाली होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 5 किलोमीटर खाली होता. कोल्हापुरपासून 76 […]
Sambhaj Bhide News : वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असलेले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे(Sambhaji Bhide) यांनी आज सांगलीत पदयात्रा काढली. भगव्या राष्ट्रध्वजाच्या मागणीसाठी आज स्वातंत्र्यदिनी त्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह ही पदयात्रा काढली होती. ऐन स्वातंत्र्यदिनीच ही पदयात्रा काढण्यात आल्याने वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी असंख्य कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे […]
Prithviraj Chavan : देशात आता निवडणुकांचे वारे जोरात वाहण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. राज्यात महायुतीच्या नेतृत्वात 45 जागा निवडून आणण्याचं भाजपचं लक्ष्य आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनेही कंबर कसली आहे. जागावाटपाचं सूत्र ठरलेलं नाही, चर्चा सुरू असल्या तरी अंतिम निर्णय झालेला नाही. असे असतानाही काँग्रेसची (Congress) गाडी मात्र सुसाट […]