- Letsupp »
- western maharashtra
पश्चिम महाराष्ट्र
-
धनगर समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार; महसूलमंत्री विखेंचं आश्वासन
Radhakrishna Vikhe Patil : मराठा आरक्षणावरून सरकार कात्रीत सापडलेले असतांनाच दुसरीकडे आता धनगर समाज (Dhangar) आरक्षणाच्या मागणीसह अन्य प्रश्नांबाबत झाला आहे. दरम्यान, धनगर समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडण्यासाठी आपण प्रयत्नशील असून त्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली. जेव्हा पक्ष सांगेल, तेव्हा मी नागपूरला […]
-
चंद्रकांतदादा दिवसेंदिवस कोल्हापूरपासून लांबच! व्हाया पुणे आता अमरावतीची जबाबदारी
मुंबई : अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची पुण्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडे पुण्याऐवजी आता सोलापूर आणि अमरावतीची जबाबदारी देण्यात आली आहे. आज (4 ऑक्टोबर) जाहीर करण्यात आलेल्या फेररचनेत 12 जिल्ह्यांना नवे पालकमंत्री मिळाले आहेत. यात अजित पवार यांच्या गटातील 9 पैकी 7 मंत्र्यांकडे जबाबदारी […]
-
अहमदनगरचे पालकमंत्रीपद विखेंकडे ‘सेफ’ : सुनील तटकरेंनी सांगितले कारण
Sunil Tatkare : गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्रिपदाच्या (Guardian Minister) वाटपाबाबत चर्चा सुरू होती. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर पालकमंत्रिपदाच्या वाटपावरुन शिंदे गट आणि अजित पवार (Ajit Pawar) गटात संघर्षही झाला होता. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज १२ जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर केली. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आलं. […]
-
Video : “तेवढं पवार साहेबांना सोडू नका”; चिमुकल्याचा अमोल कोल्हेंना ‘कानात’ सल्ला
सातारा : मध्यंतरी अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादीसोबत फारकत घेत शिंदे-फडणवीसांसोबत हात मिळवणी केली. त्यानंतर आता अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात पक्ष चिन्ह आणि नावाचा वाद सुरू आहे. पक्ष फुटीनंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) राज्यतील विविध भागात जात सभा घेतल्या या सभांना मोठा प्रतिसाद मिळाला. राज्यातील थोरा मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांशी शरद पवारांची […]
-
Satara News : शेतकऱ्यांनो चिंता मिटली! देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा…
Satara News : अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या साताऱ्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेरजल नियोजनाला राज्य सरकारने अखेर मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाच्या नियोजनाला सरकारने मान्यता दिली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर दिली आहे. त्यामुळे आता सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न एकदाचा सुटल्याचं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पाण्यापासून वंचित दुष्काळप्रवण क्षेत्रातील […]
-
Vikhe Vs Thorat : समन्यायी पाणीवाटप कायद्याच्या पापाची जबाबदारी टाळता येणार नाही; विखेंची टीका
Radhakrishna Vikhe : यंदा कमी पावसामुळे नगर-नाशिक जिल्ह्यातील जायकवाडीत (Jayakwadi) जाणाऱ्या पाण्याबाबत विभागीय संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोनच दिवसांपूर्वी कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी समन्यायी पाणीवाटप कायद्याविरोधात आपणच संघर्ष केला होता, हा संघर्ष सुरू असतांना अनेक नेते गप्प बसून होते, अशी टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) पाटलांवर केली होती. दरम्यान, […]










