MP Sujay Vikhe On Rohit Pawar : गेल्या काही दिवसांपासून कर्जत-जामखेड येथील एमआयडीसीच्या (Karjat-Jamkhed MIDC) प्रश्नावरून आमदार रोहित पवार (Rohit Pawar)चांगलेच आक्रमक झाले आहेत. एमआयडीसीच्या प्रश्नाबाबत त्यांनी विधीमंडळ परिसरात आंदोलनही केलं होतं. याच एमआयडीसीच्या मुद्द्यावरून राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात वाद पेटला. दरम्यान, आता खा. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी यावर भाष्य केलं. हा […]
नाशिक : नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आणखी एक धडाकेबाज कारवाई करत मोठा मासा गळाला लावला आहे. नाशिकचे तहसीलदार नरेश कुमार बहिरम (Naresh Kumar Bahiram) यांना 15 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. (Nashik tehsildar Naresh Kumar Bahiram caught while accepting bribe of 15 lakhs) नरेश कुमार […]
अहमदनगर – राज्यातील सरकार हिंदुत्ववादी सरकार आहे. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) व धर्मवीर संभाजी महाराज यांच्या विचारावर चालणारे आहे. आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहाल तर कुणाचे डोळे जागेवर ठेवणार नाही.. या राज्यात औरंगजेबाचे (Aurangzeb) स्टेटस कोणाला ठेवता येणार नाही. आमच्या सर्वांचा एकच बाप ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्याला आम्ही […]
अहमदनगर – गेल्या काही दिवसांपासून नगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणी शालेय विद्यार्थींनी शाळेत न जाण्याचा निर्णय घेतला. तसेच शालेय परिसरात किरकोळ वादातून मोठ्या घटना देखील घडू लागल्या आहेत. या गोष्टींना आळा बसावा यासाठी व रोडरोमिओ तसेच टवाळखोरांना वचक बसावा यासाठी आता दामिनी पथक रस्त्यावर उतरले आहे. नगर […]
अहमदनगर – जिल्ह्यात सध्या ‘लव्ह जिहाद’ (Love Jihad) आणि धर्मांतराची (Conversion) काही प्रकरणे समोर आली. उंबरे गावातही धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला. हे प्रकरण थेट अधिवेशनात चर्चेचा मुद्दा झाला. त्यामुळं राजकीय वातावरण चांगलचं तापलं. दरम्यान याच दोन मुद्द्यावरून उद्या (05 ऑगस्ट) रोजी जिल्ह्यातील राहुरीमध्ये जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चाला मोठ्या संख्यने नागरिकांनी तसेच सर्व […]
मुंबई : पुणे ते कागल या महामार्गाला 20 वर्ष पूर्ण झाली. यातील सातारा ते कागल या मार्गावर आता सहापदरीकरणाचे काम सुरु आहे. मात्र तरीही इथे किणी आणि तासवडे टोल नाक्यांच्या माध्यमातून वसुली सुरु आहे. ही वसुली कधी थांबणार? असा प्रश्न उपस्थित करत कराडच्या दोन्ही आमदारांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना विधानसभेतच घेरलं. यावर उत्तर […]