मराठवाड्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना.
ग्रामीण भागातील जीवन आपल्या लेखनीच्या माध्यमातून मांडणारे ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचे निधन झाले आहे.
राहुल गांधी मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करण्याची शक्यता असून पूरग्रस्त पीडितांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Kamaltai Gavai : अमरावती शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्यात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलताई देखील उपस्थित राहणार
Ashish Shelar : वांद्रे पश्चिम येथील 108 वर्षे पुर्ण करणाऱ्या नॅशनल लायब्ररीच्या अध्यक्षपदी आज राज्याचे सांस्कृतिक कार्य तथा माहिती
Maharashtra Rain Alert : राज्यात अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.