Manipur Violence : मागील तीन महिन्यांपासून मणिपुरात (Manipur) उसळलेला हिंसेचा आगडोंब अजूनही शांत झालेला नाही. त्यातच दोन महिलांची विवस्त्र धिंड काढली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानसभेत (Mharashtra Assembly Session) पडल्याचं पाहायला मिळालं. यावळी विरोधकांनी घोषणाबाजी केली. तर कॉंग्रेसच्या […]
Maharashtra Rain Alert : गेलया काही तासांपासून मुंबई, पुणे, कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही भागात अतिमुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पुर परिस्थिती उद्भवली असून मुंबई, पुणे, कोकण, विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई, पुणे, रायगडसह राज्यातील 6 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित […]
Sanjay Raut : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शनिवारी (22 जुलै) वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यात उत्साह असून त्यांनी अनेक ठिकाणी शुभेच्छा फलक लावले आहेत. या फलकात असेही काही फलक आहेत ज्यावर अजित पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांचं हे टायमिंग पाहून राजकीय वर्तुळात बंद पडलेल्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या […]
Ahmednagar Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडात अजित पवार यांना साथ देणाऱ्या नगर शहरातील दोघा पदाधिकाऱ्यांची शरद पवार गटाने हकालपट्टी केली होती. मात्र, आता अजित पवार गटाने या दोन्ही पदाधिकाऱ्यांना सोबत घेत त्यांचे राजकीय पुनर्वसन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव विधाते आणि अभिजीत खोसे यांना सन्मान देत त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पक्षविरोधी भूमिका घेतल्याने […]
Bhuibawada Ghat : मुसळधार पावसामुळे कोकणात दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. इर्शाळवाडीतील मन हेलावणारी घटना ताजी असतानाच आता वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा घाटात दरड कोसळली आहे. यामुळे येथील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तसेच पूलही पाण्याखाली गेले आहेत. तालुक्यात जुलै महिन्यातच 120 मिलीमीटर […]
Irshalwadi Landslide Rescue Operation : खराब हवामानामुळे इर्शाळवाडीत थांबविण्यात आलेले बचावकार्य आज पहाटे 5 वाजल्यापासून पुन्हा सुरू करण्यात आले आहे. या दुर्घचटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. काल दुपारपर्यंत मृतांचा आकडा 12 होता. अजूनही 100 पेक्षा जास्त लोक या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील […]