Sharad Pawar Retirement : भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवृत्तीवर भाष्य केले आहे. शरद पवार यांनी काल आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. काल मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये पवारांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी बोलताना शरद पवार यांनी […]
आमच्याकडे कुणीही पक्षप्रवेशासाठी आलं तर आमचे दरवाजे उघडेच असल्याचं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर करताच राजकीय वातावरण ढवळून निघालंय. शरद पवारांपाठोपाठ राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आपणही राजीनामा देणार असल्याचा पवित्रा घेतल्याचं दिसून येतंय. अशातच आता भाजपकडूनही प्रवेशासंदर्भात हालचाली सुरु झाल्याचं दिसून […]
Sharad Pawar Retirement : ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर एक लेख लिहिला आहे. यामध्ये त्यांनी शरद पवारांना तुम्ही निवृत्त व्हा पण सोळा महिन्यांनंतर असे म्हटले आहे. शरद पवार यांनी काल ‘लोक माझे सांगाती’ या त्यांच्या आत्मचरित्राच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात अचानकपणे आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यानंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया […]
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत विषय सुरु असून आम्ही वेट अॅंड वॉचच्या भूमिकेत आहोत. तसेच महाविकास आघाडी एकत्रच राहणार असल्याचं काँग्रेस नेते अशोक चव्हाण ठणकावूनच सांगितलं आहे. शरद पवार यांनी राजीनाम्याबाबत जाहीर केल्यानंतर राज्याच्या राजकारणात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यावर अशोक चव्हाण यांनी भाष्य केलंय. कार्यकारिणीत भाजपनंदेखील भाकरी फिरवली; काकडेंसह तापकीरांना बाहेरचा रस्ता अशोक चव्हाण म्हणाले, शरद […]
NCP Leader Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी म्हटलं आहे. अध्यक्षपदासाठी जी समिती नेमली आहे त्यांनी 5 मे ला बैठक घ्यावी, त्यात जो काही निर्णय येईल तो आपल्याला मान्य असेल असंही ते म्हणाले आहेत. एबीपी माझा […]
शेतकऱ्यांच्या न्याय लढ्यासाठी कोणत्याही परिस्थितीत राजू शेट्टी रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे जाणार असून आपण यामध्ये मनाई आदेश करू नये, अन्यथा आम्हाला उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल, अशी मागणी राजू शेट्टी यांच्यामार्फत अॅड असिम सरोदे यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना केली आहे. नुकतेच राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी बारसू येथे भेट देण्यास मनाई आदेश केला आहे. […]