नाशिक : आपल्या परखड वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पुन्हा एकदा आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे. राजकारणामध्ये सत्य सांगणं हे उपयोगाचं नसत, लोकांना जो जास्त मूर्ख बनवू शकतो तोच जास्त यशस्वी होऊ शकतो असे वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले आहे. गडकरी यांचे हे […]
मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाला कोर्टात केलेले विरोध असोक, एसटी कर्मचाऱ्याचं आंदोलन असो वकील गुणरत्न सदावर्तेंची (Gunaratna Sadavarte) चर्चा कायम माध्यमात नसते. आताही गुणरत्न सदावर्तेंनी पंडीत धीरेंद्र शास्त्री (Pandit Dhirendra Shastri) यांची बाजू घेत मोठं वक्तव्य केलं. बागेश्वर बाबांचा अपमान सहन केल्या जाणार नाही, असं सदावर्ते म्हणाले. धीरेंद्र शास्त्री हे सामान्य लोकांना चमत्कार दाखवून त्यांना […]
Bachchu kadu : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलेल्या वक्तव्यावरून सुरू झालेला राजकीय वाद अजूनही थांबलेला नाही. शिंदे गटातील नेत्यांनी त्यांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे. तर प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. कडू म्हणाले, की ‘आम्ही सध्या तरी शिंदे सरकारला पाठिंबा दिला आहे. आगामी विधानसभा […]
Uday samant on Sanjay Raut : शिंदे गटाचे नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार पलटवार केला. सामंत म्हणाले, की आम्ही गुवाहाटीला गेल्यापासून राऊत यांनी आम्हाला शिवीगाळ करण्यापलीकडे काहीही केलेले नाही. आम्हाला मिंधे म्हणता, खोके म्हणता पण, आमच्या 41 मतांमुळेच तुम्ही राज्यसभेवर गेलात हे विसरू नका असे सामंत म्हणाले. […]
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून विविध कारणांमुळे बागेश्वर धामचे पंडीत धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Pandit Dhirendra Krishna Shastri) चर्चेत आहेत. यातच धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा काल महाराष्ट्रात कार्यक्रम पार पडला. अंधश्रद्धा निमूर्लन समितीकडून विरोध होत असतानाही मुंबईतील मीरा रोड येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात यावेळी त्यांनी सनातन धर्माबाबत अनेक विधाने केली. पंडित धीरेंद्र शास्त्री म्हणाले […]
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास या अवकाळीने हिरावून घेतला आहे. राज्यात अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान (Crop Damage) झाले आहे. मात्र आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul sattar) सरसावले आहे. नुकसानग्रस्त शेतकरी आपल्या नुकसानीची माहिती आता थेट कृषिमंत्र्यांना पाठवू तसेच […]