Jayant Patil On Eknath Shinde Group : भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागा वाटपांवरून केलेल्या विधानावरून राज्यात पुन्हा भुकंप होतो का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात आता बावनकुळे यांच्या विधानावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मोठं विझान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली असून, अनेक चर्चांना उधाण आले आहे. […]
Maharashtra Politics : सध्या लाचेच्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणी जोरदर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे. दुसरीकडे सत्ताधारी गटाकडूनही त्यांना उत्तरे दिली जात आहेत. आता या प्रकरणात नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी (Devyani Pharande) उडी घेतली आहे. त्यांनी ठाकरे […]
Farmer Long March Widrawl : चार दिवसांपासून सुरू असलेला शेतकऱ्यांचा लाँग मार्च अखेर स्थगित करण्यात आला आहे, अशी घोषणा शेतकऱ्यांचे नेते गावित यांनी केली आहे. याबाबत टिव्ही9 वृत्तवाहिनीने वृत्त प्रकाशित केले आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या 70 टक्के मागण्या मान्य केल्याने हा लाँंग मार्च मागे घेत असल्याचे गावित यांनी म्हटले आहे. यावेळी गावित यांनी शेतकऱ्यांचा मागण्या मान्य […]
Eknath Shinde : अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना एक कोटी रुपये लाच देण्याच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात पोलिसांनी ब्लॅकमेल करणाऱ्या मुलीला अटक केली आहे. डिझायनर असलेल्या या तरुणीने अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणावरून जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आता या प्रकरणावर मुख्यमंत्री […]
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरदेखील शेतकऱ्यांचा लाँग मार्च सुरूच असून, जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही. तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान, या आंदोलनातील दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. पुंडलिक दादा जाधव असे या शेतकऱ्याचे नाव आहे. यामुळे या आंदोलनाला गालबोट लागले आहे. शेतकऱ्याच्या मृत्युंनंतर दादा भूसे यांनी […]
Dhirendra Shastri in Mumbai : काही दिवसांपासून राज्यात बागेश्वर धाम आणि धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Shastri in Mumbai) यांच्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. धीरेंद्र शास्त्री आज मुंबईत येत आहेत. मात्र, त्यांच्या येथील कार्यक्रमाला मोठा विरोध होत आहे. त्यातच आता भाजपाच्या आमदाराने शास्त्री यांच्या कार्यक्रमाचे भव्य आयोजन मीरा रोड येथे केल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे […]