- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
अहमदनगरसह नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी…
-
Samruddhi Mahamarg : लघुशंकेला थांबणं जीवावर बेतलं, एकाच रात्री तीन अपघात…
समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा बनत असल्याची परिस्थिती निर्माण झालीय, कारण एका रात्रीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी मोठे अपघात झाल्याची घटना घडलीय. तीन वेगवेगळ्या अपघातांत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. Akshay Bhalerao Murder Case : आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून दलित युवकावर खंजरने वार करुन हत्या… पहिला अपघात चेनेज नंबर 283 जवळ घडला आहे. समृद्धी महामार्गावर लघुशंकेसाठी […]
-
संजय राऊतांचा नाशिक दौरा फेल, दिग्गज नेते शिंदे गटाच्या गोटात…..
Nashik Shivsena : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा नाशिक दौरा फेल झाल्याचं दिसून येत आहे. कारण ठाकरे गटाच्या 6 नगरसेवकांसह असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असताना हा पक्षप्रवेश झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात संजय राऊतांचा हा दौरा फेल ठरल्याचं बोललं जातंय. Odisha Train Accident : चुकीचा […]
-
Akshay Bhalerao Murder Case : आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून दलित युवकावर खंजरने वार करुन हत्या…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून गुरुवारी एका दलित युवकाच्या पोटावर खंजरने सपासप वार करुन निर्घृण हत्या केल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली गावात घडली. एवढंच नाहीतर हत्या केल्यानंतर दलित वस्तीवर जात दगडफेक केली आहे. या घटनेनंतर नांदेड जिल्ह्यात एकच उडाली असून परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालीय. दरम्यान, या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा […]
-
नागपूर, अमरावतीनंतर आता अहमदनगरमध्ये मंदिरात ड्रेसकाेड; बर्मुडाधारी, हाफ पॅन्ट भाविकांना नाे एन्ट्री
अहमदनगरचे ग्रामदैवत असणाऱ्या विशाल गणेश मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा विचार तुम्ही करताय का? मग मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना विशाल गणेश मंदिर परिसरात असभ्य कपडे घालण्यास बंदी करण्यात आली आहे. असभ्य आणि अशोभनीय वस्त्र धारण करून येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाही, असे फलक आजपासून मंदिरात लावण्यात आले आहेत. याशिवाय विशाल गणपती मंदिरासह नगरमधील 15 मंदिरामध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात […]
-
Odisha Train Accident : ‘आपत्ती व्यवस्थापन’ ची जबाबदारी नगरच्या अधिकाऱ्याकडे
Odisha Train Accident : ओडिसा राज्यामधील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ काल (शुक्रवारी) सायंकाळीत साडेसातच्या सुमारास तीन रेल्वेचा भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 288 जणांचे मृत्यू देह आढळून आले आहेत, तर 900 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. या घटनेच्या आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी बालासोरचे जिल्हाधिकारी दत्तात्रय भाऊसाहेब शिंदे यांच्यावर सोपविण्यात […]
-
‘एमएमआरडीए’वर मुख्यमंत्र्यांचा वरचष्मा; आयुक्तपदी संजय मुखर्जी यांची नियुक्ती
मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील सरकारला एक वर्ष पूर्ण होत असतांनाच राज्य सरकारने आज प्रशासनातील महत्वाच्या पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या केल्या आहेत. त्यात मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधीकरणाचे (एमएमआरडीए) आयुक्त म्हणून सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी (Sanjay Mukherjee) यांची वर्णी लागली आहे. गेल्या काही दिवसापासून या […]










