वाशिम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्या उपस्थितीत रविवारी पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण (Unveiling of the statue of Sant Sewalal Maharaj)करण्यात आलं. या कार्यक्रमाला सोहळ्याला स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, हा कार्यक्रम नियोजित वेळेपेक्षा बराच उशीरा सुरु झाला. त्यामुळं मंडपात बसलेल्या लोकांनी गोंधळ घालायला […]
नाशिक : महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivajimaharaj), महात्मा फुले (Mahatma Phule), सावित्रीबाई फुले (Savitrobai Phule) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) या महापुरुषांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsinh Koshyari) यांनी सातत्याने अपमान केला. त्यांच्याविरोधात राज्यातील जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली. आंदोलन केली. तरीही त्यांना दीड महिने पदावर ठेवले. खरंतर राज्यपाल कोश्यारीना आधीच पदावरून […]
बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana)नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar)यांनी शनिवारी (दि.11) फेब्रुवारीला बुलढाणा (Buldhana)जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. या आंदोलनाच्या वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर देखील पोलिसांकडून लाठीमार (Lathicharged by police on journalists) करण्यात आला. यानंतर पोलिसांनी रविकांत तुपकर यांना ताब्यात घेऊन शहर पोलीस (City Police)ठाण्यात नेले. यावेळी पोलिसांनी पत्रकारांना देखील ठाण्यात जाण्यासाठी मज्जाव […]
मुंबई – राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांचा राजीनामा मंजूर केल्यानंतर राज्याच्या राजकारणातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनीही या मुद्द्यावर राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. अंधारे म्हणाल्या, की ‘राज्यपाल कोश्यारी यांनी इतक्या काही पद्धतीने महाराष्ट्राची मने दुखावली की राज्यातच […]
बुलढाणा : कापसासह (cotton) सोयाबीन (soybean) आणि पीक विम्याच्या (Peek Vima) प्रश्नांवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. तुपकर यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. या आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा दावा रविकांत तुपकर यांनी केला आहे. Modi Govt : एका झटक्यात 13 राज्यपाल बदलले तत्पूर्वी शेतकरी […]
मुंबई – शेतमालाला दरवाढ मिळावी व पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर बुलढाणा पोलीसांनी अमानुष लाठीचार्ज केला आहे. आपल्या न्याय व हक्कांसाठी लढा देणाऱ्या अन्नदात्यावर भाजपा (BJP) सरकारने निर्दयीपणे लाठीहल्ला केला आहे. या लाठीचार्ज प्रकरणी बुलढाणा पोलीस अधिक्षकांना तात्काळ निलंबित करावे व विधिमंडळाच्या संयुक्त समितीमार्फत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, […]