- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही
Agriculture Minister Abdul Sattar : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसाने बळीराजाच्या संकटात भर घालण्याचे काम एकप्रकारे केले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या अवकाळीने हिरावून घेतला आहे. दरम्यान कृषिमंत्री (Agriculture Minister) अब्दुल सत्तार ( Abdul Sattar ) यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे […]
-
शिंदे गट शिवसेना भवनाचा ताबा घेणार?
sanjay raut On Supreme Court Petition : शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena Thackeray Group) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गट (Shivsena Shinde Group) आता शिवसेना भवनावर (Shiv Sena Bhavan)आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) संपत्तीवरही दावा केल्याची माहिती समोर आली आहे. त्यावरुन पत्रकारांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay […]
-
ठाण्यातला गुंड अयोध्येला धुवायला नेला का? अंबादास दानवे आक्रमक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हे आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि आमदारांसोबत अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya Tours) गेले होते. या अयोध्या दौऱ्यावरून शिंदे गटावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जाते आहे. सोशल मीडियावर देखील याची जोरदार चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावरच या दौऱ्यातील एका फोटोचो जोरदार चर्चा सुरु आहे. एकनाथ शिंदें यांच्या ताफ्यात इतर आमदार-खासदारांसह सिद्धेश […]
-
उदयनराजेंचे नाव घेऊन राष्ट्रवादीच्या नेत्याने अजित पवारांना भरला ‘दम’
Deepak Pawar On Ajit Pawar : अजितदादा (Ajit Pawar)तुम्ही सगळ्यांना पक्षात घ्या चालेल. मात्र साताऱ्याच्या (Satara) दोन्ही महाराजांना जर पुन्हा राष्ट्रवादीत (NCP)घेतले तर आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राहणार नाही, असा इशारा दीपक पवारांनी (Deepak Pawar)विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना दिला आहे. दीपक पवारांनी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेद्रराजे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते […]
-
स्थानिक स्वराज्य संस्थाची सुनावणी ३ आठवड्यांनी पुढे; निवडणुका पावसाळ्यानंतर होणार?
नवी दिल्ली : मागील चार महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका संदर्भात सुप्रीम कोर्टाकडून पुन्हा एकदा नवीन तारीख दिली आहे. या प्रकरणाची काळ २८ मार्च सुनावणी होणार होती. पण काळ घटनापीठासमोर दुसरे प्रकरण चालू असल्यामुळे काल याची सुनावणी झाली नाही. त्यावर सुप्रीम कोर्टाकडून आज पुन्हा नवीन तारीख जाहीर केली होती. त्या नुसार आज १० […]
-
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, तत्काळ मदत देणार
Devendra Fadnavis : गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) पुन्हा धुमाकुळ घातला आहे. गारपीट आणि वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विदर्भात देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीच्या (Amravati) दौऱ्यावर आले असता त्यांनी गारपीट आणि अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचनामे पूर्ण […]










